Vilas Kavatankar
-
मुंबईत भाजपच्या महिला विधेयक मोर्च्यातच महिलेने थेट मंत्र्यानाच ‘गेट आउट’ म्हटल्याचा व्हिडिओ राज्यभर व्हायरल!
नारी शक्ती विधेयक विरोधकांनी फेटाळल्याच्या निषेधार्थ सत्ताधारी भाजपच्यावतीने वरळी मुंबईत भर रस्त्यावरून निघाला होता मोर्चा;… Read More
-
वडगांवातील (जांबोटी) भाजप नेते, माजी उपाध्यक्ष सुनील देसाई यांचा ‘नूतन घरात’ ‘शनिवारी’ प्रवेश!
सुंदर माझे आंगण हो, सुंदर माझे घर हो! नवीन घरात नवीन स्वप्नांना मिळणार उभारी! … Read More
-
जांबोटी मंजुनाथ दुर्गा मंदिरात आज भाविकांची उसळणार गर्दी!
मंदिराचा वर्धापन दिन; काल (21, रोजी) नवग्रह, नऊ मुखी कालसर्प , काळभैरव आणि कालिका माता… Read More
-
खानापूर थंड; अवैध देसुरी वाळू चोर्ला घाटातून जोरात ‘पार्सल’?
(सूचना : वाळू वाहतुकीच्या टिपर ट्रकचा संग्रहित फोटो वापरला आहे)… सीपीआय गवंडी यांचा आशिर्वाद?? ;… Read More
-
विरोधकांच्या एकजूटीमुळे केंद्र सरकारचे ‘नारी शक्ती’ विधेयक नामंजूर!
घटना दुरुस्तीसाठी दोन तृतांश पाठिंबा मिळू शकला नाही; मोदी सरकारवर पहिल्यांदाच नामुष्कीची वेळ… नवी दिल्ली:… Read More
-
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमुळे सामान्यांना मिळाला न्याय: आ.विठ्ठल हलगेकर
खानापुरात विविध ठिकाणी महामानवाला अभिवादन; आजी -माजी मान्यवरांची उपस्थिती! खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)… Read More
-
चिगुळे, शिंपेवाडी रस्त्यांसह वनविभागात अडकलेल्या रस्त्यांसाठी ‘आमदार ऍक्शन मूडवर ‘
मुख्य वनरक्षक, जिल्हाधिकाऱ्यांनी दिली सहकार्याची हमी; नागरिकांनीही आपापल्या रस्त्यांची कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन! बेळगांव:… Read More
-
गोल्याळीत ‘जागंळी’ देव मंदिराचे आमदारांच्याहस्ते ‘लोकार्पण’…
तीन चाललेल्या धार्मिक कार्यक्रमाचा आज झाला समारोप…. देवाचीहट्टी:लोकहित न्यूज (विलास कवठणकर) गोल्याळी (ता. खानापूर)… Read More
-
‘चिरतरुण आवाज’ थांबला; जेष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन!
उद्या 4 वाजता शिवाजी पार्क (दादर) मुंबईत होणार अंत्यसंस्कार! मुंबई: लोकहित न्यूज (विलास… Read More
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यात ‘सौहार्द’ चर्चा
दि ग्रेट भेट; सध्याच्या काळातील दुर्मीळ चित्र, निमित्त होते म. जोतिबा फुले जयंतीचे ! … Read More
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement













