Vilas Kavatankar
-
विरोधकांच्या एकजूटीमुळे केंद्र सरकारचे ‘नारी शक्ती’ विधेयक नामंजूर!
घटना दुरुस्तीसाठी दोन तृतांश पाठिंबा मिळू शकला नाही; मोदी सरकारवर पहिल्यांदाच नामुष्कीची वेळ… नवी दिल्ली:… Read More
-
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमुळे सामान्यांना मिळाला न्याय: आ.विठ्ठल हलगेकर
खानापुरात विविध ठिकाणी महामानवाला अभिवादन; आजी -माजी मान्यवरांची उपस्थिती! खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)… Read More
-
चिगुळे, शिंपेवाडी रस्त्यांसह वनविभागात अडकलेल्या रस्त्यांसाठी ‘आमदार ऍक्शन मूडवर ‘
मुख्य वनरक्षक, जिल्हाधिकाऱ्यांनी दिली सहकार्याची हमी; नागरिकांनीही आपापल्या रस्त्यांची कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन! बेळगांव:… Read More
-
गोल्याळीत ‘जागंळी’ देव मंदिराचे आमदारांच्याहस्ते ‘लोकार्पण’…
तीन चाललेल्या धार्मिक कार्यक्रमाचा आज झाला समारोप…. देवाचीहट्टी:लोकहित न्यूज (विलास कवठणकर) गोल्याळी (ता. खानापूर)… Read More
-
‘चिरतरुण आवाज’ थांबला; जेष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन!
उद्या 4 वाजता शिवाजी पार्क (दादर) मुंबईत होणार अंत्यसंस्कार! मुंबई: लोकहित न्यूज (विलास… Read More
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यात ‘सौहार्द’ चर्चा
दि ग्रेट भेट; सध्याच्या काळातील दुर्मीळ चित्र, निमित्त होते म. जोतिबा फुले जयंतीचे ! … Read More
-
खानापूर मराठा मंडळाचा 78% निकाल!
332 पैकी 255 विद्यार्थी उत्तीर्ण; कु. कांचन धुरी प्रथम, कु. सुमिया धामणेकर द्वितीय तर कु.… Read More
-
जांबोटीत उद्या सर्व व्यवहार ‘बंद वार’
स्थानिक व आजुबाजूच्या खेड्यातील नागरिकांनी नोंद घेण्याचे जांबोटी गावकऱ्यांच्यावतीने आवाहन …. जांबोटी: लोकहित न्यूज… Read More
-
जांबोटी कृषी पत्तीन अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणूक झाली रे!
नवीन कायद्यानुसार जयवंत देसाई अध्यक्ष तर किरण साबळे उपाध्यक्षपदी विराजमान; अन् एकच जल्लोष! जांबोटी:… Read More
-
जांबोटी कृषी पत्तीनची अध्यक्ष- उपाध्यक्ष निवड पुढे ढकलली; ‘प्रॉक्सी’ मतदानमुळे सर्वच वादाच्या ‘टॅक्सित ‘!
माजी अध्यक्षा धनश्री सरदेसाई यांची डिआरओंकडे तक्रार; पुढील आदेशापर्यंत अध्यक्ष -उपाध्यक्ष निवडीची करावी लागणार प्रतीक्षा!… Read More
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement













