बेळगांव
-
तुम्हीं आमच्या जमीनीत आलाच कशे? गर्लगुंजी, नंदीहळी, केकेकोप शेतकऱ्यांचा अधिकाऱ्यांना प्रश्न!
बेळगांव –धारवाड रेल्वे मार्ग जमीन संपादनासाठी शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; यासंदर्भात बेळगांव,धारवाड कार्यालयांवर शेतकऱ्यांचे मोर्चा, निवेदन!… Read More
-
गर्लगुंजीच्या ‘प्रतिज्ञा’ची मराठीत उंच भरारी!
मराठी विद्यानिकेतनमधून मराठीत 125 पैकी 124 गुण मिळवत अव्वल स्थान; छत्रपती शाहु प्रकाशन मंडळ बेळगांव… Read More
-
कलाश्री बंबचा पाचवा लकी ड्रॉ पुढे ढकलला!
संस्थापक- अध्यक्ष प्रकाश डोळेकर यांच्या मातोश्रींच्या निधनामुळे हा निर्णय! बेळगांव: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)… Read More
-
जुने फिश मार्केट ते नवीन फिश मार्केट रस्त्याचे काम मार्गी लावा; शेतकऱ्यांची भरपाई मिळवून द्या: आ.हलगेकर !
बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जार्कीहोळी यांची निवासस्थानी घेतली भेट; तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्याची मात्र्यांची… Read More
-
राकसकोप शिवराज हायस्कूल ‘सरस’…
शंभर टक्के निकाल; भागातून शुभेच्छांचा वर्षाव… राजसकोप: लोकहित न्यूज ( विलास कवठणकर) मराठा… Read More
-
बालवीर विद्यानिकेतनची प्राजक्ता चौगुले मराठी विभागात जिल्ह्यात प्रथम!
शंभर टक्के निकालासह सलग तिसऱ्या वर्षी अ (A) मानांकन मिळवणारे विद्यालय! बेळगुंदी : लोकहित… Read More
-
‘त्या’ कंपनीलाच ‘दाखवला’ बाहेरचा रस्ता!
गणेबैल टोल प्रकरण; राष्ट्रीय महामार्ग मंडळ, एसी आणि काँग्रेस नेते प्रसाद पाटील व कर्मचाऱ्यांची बैठक… Read More
-
म. ए. समितीचा आधारवड हरपला…
मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष , ज्येष्ठ नेते दीपक दळवी यांचे वृद्धपकाळाने निधन झाले…. बेळगांव: लोकहित न्यूज… Read More
-
संजय कुबल ‘जिल्ह्यात’; कार्यकर्ते ‘उत्साहात’!
जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष म्हणून कुबल यांची ‘वर्णी’; तालुक्यात पक्ष बळकटीचे मिळते आहे ‘फळ’…. खानापूर:… Read More
-
बडाल अंकलगी झाडतोडी प्रकरणी आज डीएफओ कार्यालयाला घेराव….
शुक्रवार दि.6 रोजी सकाळी 10.30 वाजता आंदोलनाला होणार सुरवात; जिल्हा भाजप मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव… Read More
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement













