बेळगांव
-
इनाम -बडसमधील बेकायदेशीर ‘माईनस’वर कारवाई; माफिया पळाले..
बेळगांव, खानापूर तालुक्यातील पश्चिम भागात भूगर्भ खात्याची शोधाशोध सुरूच… बडस : लोकहित न्यूज ( विलास… Read More
-
रामराजन बेळगावचे नवे एसपी; भीमाशंकर गुळेद यांची बदली…
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला नूतन जिल्हा पोलिसप्रमुखांपुढे नवीन आव्हाने… बेळगांव: लोकहित न्यूज (विलास कवठणकर) राज्यातील… Read More
-
नुकसानीप्रमाणे भरपाई द्या: शेतकऱ्यांची जिल्हा वनाधिकाऱ्यांकडे मागणी…
ग्राम पंचायत सदस्य संघटनेचे उपाध्यक्ष विनायक मुतगेकर यांच्या नेतृत्वाखाली निलावडे, बांदेकरवाडा परिसरातील शेतकऱ्यांनी घेतली डीएफओंची… Read More
-
विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या शिक्षकाची विद्यार्थीनी- गावकऱ्यांकडून ‘चांगलीच धुलाई’
बेळगुंदी येथील मुलींच्या माध्यमिक विद्यालयातील घटना; पोलीस गुन्हा नोंद करण्यास दबाव? गावपातळीवर न्याय्य मिटवण्याचा प्रयत्न..… Read More
-
माझ्या पीएला कामावरुन कमी करा; आ. हलगेकर यांचे विधानसभा सचिवांना पत्र…
चुकीच्या पद्धतीने काम केल्याचा ठपका; शिरोली प्रकरण भोवले… बेळगांव::लोकहित न्यूज ( विलास कवठणकर) चुकीच्या… Read More
-
माजी आ. परशुरामभाऊ नंदीहळी यांच्या पत्नीचे निधन….
वार्धक्याने आज सायंकाळी झाले निधन; त्या 90 वर्षांच्या होत्या,त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली ,… Read More
-
‘मलप्रभा नदीवर आणखी एक घाला’…. कुसमळीजवळील नदीचे पाणी बेळगावला पळवणार ; स्थानिकांना काय लाभ? …
कणकुंबीतील कळसानंतर आणखी एका प्रकल्पाची मराठी भाग म्हणून जबरदस्ती का? आमदार-स्थानिक नेते मूग गिळून गप्प… Read More
-
अधिवेशनाच्या काळात शेतकरी परिषद भरवण्याची परवानगी द्या..
शेतकरी संघटना आणि ग्रीन आर्मीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर.. बेळगांव : लोकहित न्यूज.. शेतकऱ्यांच्या… Read More
-
उत्तर कर्नाटकातील आमदार समस्या मांडतच नाहीत: सभापती बसवराज होरट्टी
तर,..मग जनतेच्या समस्या कशा सुटणार? वर आणि या आमदारांचे बोट सरकारकडे; 8 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन…… Read More
-
‘कर्नाटकी’ राज्योत्सवाच्या धिंगाण्यात फिल्मी स्टाईलने ‘चाकू हल्ला ‘ दोघांची प्रकृती चिंताजनक….
सहा जण गंभीर अवस्थेत; मराठी भाषिकांना डीवचन्याच्या नादात अती उत्साहीपणा नडला … बेळगांव: विलास कवठणकर… Read More
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement













