खानापूर
-
पश्चिम भागातील उगवता तारा; काँग्रेस युवा नेता दीपक गोपाळ कवठणकर !
तालुका जिल्हा ते राज्यस्तरीय पक्ष प्रभाव; तालुक्यातील मुख्य काँग्रेस पदाधिकारूनापैकी एक विश्वासू नेतृत्व म्हणून ओळख!… Read More
-
शहीद धोंडिबा देसाई यांच्या कार्याची गौरवगाथा; रविवारी वडगावात (जांबोटी) पुतळा अनावरण!
1999 च्या कारगील युद्धात देशासाठी प्राण पणाला लावले; उभारलेल्या कमानीवर पुतळ्याची शोभा! जांबोटी: लोकहित न्यूज… Read More
-
दिव्या देसाईने राज्यात तालुक्याचे नाव उज्वल केले: आ. विठ्ठल हलगेकर!
इंग्रजी विषयाच्या फेरतपासणीत दिव्या देसाईला 124 ऐवजी 125 गुण मिळाले; 625 पैकी 625 गुण मिळवून… Read More
-
इरफान ताळीकोटींनी आमचे दुःख पुसले; सरकारच्या मदतीची अपेक्षा!
नुकसाग्रस्तांच्या प्रतिक्रिया ; देवराई, जांबेगाळीतील नुकसानग्रस्तांना इरफान ताळीकोटी यांची प्रत्येकी 10 हजाराची मदत पोहचली! देवराई/… Read More
-
सर्वांनी ‘साईंच्या’ भक्तीचा ‘आनंद’ घ्या: आ. विठ्ठल हलगेकर!
खानापूर दुर्गानगरात श्री साईबाबा मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठापना; मान्यवरांची उपस्थिती… खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)… Read More
-
कागदपत्रांचा पुरवठा करा; समस्या सोडवू: इरफान ताळीकोटी!
आमटेत पांडुरंग सप्ताहाला भेट दिल्यानंतर नागरिकांना ग्वाही! आमटे: लोकहित न्यूज (विलास कवठणकर) कोणत्याही… Read More
-
इरफान ताळीकोटींनी ‘दिला’ देवराई, जांबेगाळीतील नुकसानग्रस्तांना ‘आधार’
अती नुकसान झालेल्या 6 घरांना तालुका अंजुमन इस्लामचे अध्यक्ष व माजी तालुका युथ काँग्रेस अध्यक्ष… Read More
-
नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करा; आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या अधिकाऱ्यांना सूचना!
वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या भूरनकीतील , कक्केरी भागाची आमदारांकडून पाहणी.. बिडी: लोकहित न्यूज (विलास… Read More
-
कक्केरी परिसरात वळीव पावसाचा दणका; शाळा,घरे,35 विद्युत खांबांचे नुकसान!
कालपासून कक्केरी, अळनावर लगतच्या परिसरात विद्युत पुरवठा खंडित… गेल्या आठवड्यापासून गरमीने उच्चांक गाठला… Read More
-
आमटे येथील लक्ष्मण कसर्लेकर यांचे मोठे बंधू रामा कसर्लेकर यांचे निधन…
हृदय विकाराच्या झटक्याने आज पहाटे निधन झाले… जांबोटी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर ) … Read More
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement













