खानापूर
-
आमदार हलगेकरसाहेब हा इशारा कोणासाठी? कोणाच्या दिशेने म्हणावं!
आम्ही ओरिजनल नव्हे,नमी कमी, कुठेच पडणार नाही कमी! असा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय कोणाच्या दिशेने?… Read More
-
हा तर कलेचा सन्मान: आ. विठ्ठल हलगेकर!
खानापुरात कामगार खात्याच्यावतीने कामगारांना किटचे आमदारांच्याहस्ते वाटप; ईओ, कामगार खात्याचे अधिकारी, मल्लाप्पा मारीहाळ यांची उपस्थिती…… Read More
-
अखेर ठरले तर मग ‘अरविंद पाटलांचे’ जांबोटीचे ‘शिलेदार’ !
जांबोटी कृषी पत्तीनसाठी 25 उमेदवार रिंगणात ; अरविंद पाटील पॅनेलचे 12, धनश्री सरदेसाई पॅनेलचे 12… Read More
-
जांबोटी कृषी पत्तीनसाठी 49 अर्ज; आज माघारीचा दिवस….
माजी आ. अरविंद पाटील आणि माजी अध्यक्षा धनश्री सरदेसाई पॅनेलमध्ये जोरदार इर्षा, अरविंद पाटील यांचा… Read More
-
‘हुळे कन्स्ट्रक्शन’ची दादागिरी कुणाच्या जीवावर?…
आता जनतेनेच धडा शिकवण्याची गरज; मराठी भूमिपुत्रांना तालुका ब्लॉक काँग्रेसचा पाठिंबा, म. ए.समिती नेते कुठे?… Read More
-
देवाचीहट्टीत आजपासून दिड दिवस श्री ‘पांडुरंगाचा’ जागर..
श्री पांडुरंग सप्ताहाला 31 वर्षांची परंपर; आज देवतांच्या प्रतिमांचे पूजन पार पडले, उद्या धार्मिक कार्यक्रम … Read More
-
‘एमडी ‘सदानंद पाटील’ यांच्यावर जिल्हा ‘भाजप रयत मोर्चा’ उपाध्यक्षपदाची जबाबदारी…
पक्षनिष्ठा, उत्तम संपर्क पक्षबांधणीची पोचपावती; तालुक्यातून अभिनंदन… खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर) तालुक्याचे… Read More
-
अदिती नाडगौडा राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेसाठी राज्य प्रतिनिधी; बीईओ व अधिकाऱ्यांकडून सत्कार, अभिनंदन!
तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव; 19 वर्षाखालील ज्युनियर राज्य नेटबॉल स्पर्धेचे करणार नेतृत्व…. खानापूर : लोकहित… Read More
-
नारीशक्ती म्हणजेच तालुक्याचा आवाज; सूर्यकांत कुलकर्णी
खानापुरात पंचहमी योजनेच्यावतीने शिवस्मारकामध्ये महिलादिन; अधिकारी ,मान्यवरांची उपस्थिती… खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर ) … Read More
-
अखेर देवाचीहट्टीकरांचे ‘स्वप्न साकार’; अंगणवाडी बालकांना ‘मिळाली’ स्वतःची ‘इमारत’….
अंगणवाडी इमारत झाली पूर्ण; नुकताच स्लॅब भरणीचा कार्यक्रम थाटात पडला पार….. देवाचीहट्टी: लोकहित न्यूज (विलास… Read More
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement













