खानापूर

काँग्रेसमधून इच्छुकांनी SIR प्रक्रियेत सहभागी व्हावे; सुरेश जाधव यांचे पदाधिकाऱ्यांना आवाहन!

तरच जिल्हा , तालुका पंचायत व ग्रामपंचायत निवडणुकांचा  काँग्रेसच्या बाजूने मतदानाचा टक्का वाढेल...    खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर ) आपापल्या...

खानापुरातील ‘बुडीत सोसायट्यांविरोधात’ ठेवीदार करणार डीसिंकडे तक्रार…

लोकहित न्यूजच्या वृत्ताचा मोठा आधार झाल्याचे ठेवीदारांचे मत; गडगंज लोकांनी आणि संचालकांच्या जवळच्या ठेवीदारांनी आपल्या रखमा घेतल्या काढून, सामन्यांचे काय?अशा...

तालुक्याचे ‘चाणक्य ‘ श्री. सदानंद पाटील…

एमडी म्हणूनही जिल्हाभर प्रसिद्ध;तालुक्याचा सर्वांगीण विकास हेच ध्येय, तालुक्याची जीवनदायीनी लैला ( महालक्ष्मी ग्रुप ) शुगर्सचा उत्तम पद्धतीने गाडा हाकणारे    ...

जांबोटीत नवीन जेवणाची ‘चवीष्ठ’ मेजवानी आपल्या भेटीला ; हॉटेल ‘जांबोटी वाडा’चे आज थाटात ‘ओपनिंग ‘

दुपारी पूजा, होम हवन प्रसादाचे आयोजन; हॉटेल मालक शंकर सडेकर यांच्याकडून सर्वांनाच आग्रहाचे 'आमंत्रण '! जांबोटी : लोकहित न्यूज (विलास...

जांबोटी उच्च मराठी प्राथ. शाळेत  ‘आषाढी वारी : ‘ रिंगण, दिंडीत न्हावून गेले ‘चिमुखले’….

आजच्या पंढरीच्या आषाढी एकादशी निमित्त आयोजन.. जांबोटी : लोकहित न्यूज (विलास कवठणकर )           आजच्या आषाढी एकादशीनिमित्त जांबोटी पश्चिम भागातील...

तहसीलदार दुण्डप्पा कोमार चक्क दुचाकीवरून ‘कार्यालयात’….

चर्चेचा विषय; केंद्र सरकारच्या पेट्रोल बचतीच्या आवाहनाला तहसिलदारांकडून प्रतिसाद? -लक्षवेधी न्यूज - खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)       सरकारी वाहन...

महाविद्यालयीन जीवन म्हणजे विद्यार्थ्यांचे भविष्य: पत्रकार पिराजी कुऱ्हाडे.

खानापूर केएलई वाणिज्य महाविद्यालयात स्वागत समारंभात व्याख्यान; मान्यवरांची उपस्थिती..खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)“महाविद्यालयीन जीवन हे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी भक्कम पाया असते....

भविष्य बेळकु ट्रस्टच्या नावाखाली अटेंडर सीटसाठी तब्बल अडीच लाख घेतल्याची जांबोटी खानापुरात चर्चा…

पाच वर्षे नोकरी त्यानंतर पर्मनंट करतो म्हणून मधल्या एजंटांकडून युवकांना भूलथाप; प्रत्यक्षात 22 महिने काम शिवाय दिलेल्या बाँडवर कामाबद्दल कोणताच...

तालुक्यातील बंद अवस्थेत असलेल्या को ऑपरेटिव्ह, मल्टिपर्पज सोसायट्यांचे पुढे काय झाले?

कर्जदारांनी कर्ज न भरल्याने की, अध्यक्ष संचालकांच्या मनमानीमुळे? सोसायट्या लॉक झाल्या?, गोरगरीब नागरिकांच्या ठेवींचे काय? काहीं सोसायट्यांनी चौकशी सुरू असल्याची...

फक्त निवडणूक हक्क बजावण्यासाठी तेवढेच नव्हे तर,  नागरिकत्व टिकवण्यासाठी एसआयआर नोंदणी गरजेची: माजी आमदार डॉ अंजली निंबाळकर..

खानापूर:लोकहित न्यूज (विलास कवठणकर)      मतदानापुरते एसआयआर नोंदणी असे समजू नका, भविष्यात देशातील नागरिकत्व टिकवण्यासाठी ही नोंदणी आवश्यक आहे, असे...

You may have missed