
Breaking News
Editor’s Choice
Relative News
Advertisement

Popular Blog
-
…खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातच हिंदू संस्कृतीचे जतन: भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत….
Read More: …खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातच हिंदू संस्कृतीचे जतन: भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत….मंततूर्गा येथे नागेश महारुद्र मंदिराचे उद्धघाटन; आमदारांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती… खानापूर: लोकहित न्यूज आजच्या जीवनात शिक्षणाला महत्वाचे स्थान प्राप्त झाले असले तरी त्याचबरोबर व्यक्तीचा…
-
.. अध्यक्षांच्या गावात सीसी रस्त्यांचा धूमधडाका.. नागरिकात समाधान…
Read More: .. अध्यक्षांच्या गावात सीसी रस्त्यांचा धूमधडाका.. नागरिकात समाधान…कुसमळीत शाळेपासून ते बाबुराव देसाई यांच्या घरापर्यंतच्या पाच लाखाच्या सीसी रस्त्याचे उद्घघाटन… जांबोटी: लोकहित न्यूज.. अध्यक्षपदाचा कार्यभार हाती घेताच अरोही अनंत सावंत यांनी बैलुर…
-
….कुसमळी पुलाच्या धिम्या गतीच्या कामामुळे स्थानिकसह गोवा प्रवाशांना फटका..
Read More: ….कुसमळी पुलाच्या धिम्या गतीच्या कामामुळे स्थानिकसह गोवा प्रवाशांना फटका..तोराळी पुलाचे दरवाजे उघडल्याने नविन पुलाच्या बाजूचे पर्यायी पुल खचला , रविवारी पुंन्हा चोर्ला मार्ग पडला बंद.. जांबोटी: लोकहित न्यूज बेळगांव आणि जांबोटी चोर्ला…
-
पुस्तके जगण्याची कला शिकवितात; साहित्यिक दत्तात्रय लवटे
Read More: पुस्तके जगण्याची कला शिकवितात; साहित्यिक दत्तात्रय लवटेजांबोटी माध्यमिक विद्यालयाच्या ग्रंथालयाला IAHV यांच्याकडून पुस्तकांची देणगी प्रदान… जांबोटी: लोकहित न्यूज जीवन समृध्द व्हायचे असेल तर आजच्या जीवनात वाचन महत्वाचे आहे, त्यासाठी चांगली…
-
पोस्ट खात्यात आता पिनकोडऐवजी डिजीपीन प्रणाली…
Read More: पोस्ट खात्यात आता पिनकोडऐवजी डिजीपीन प्रणाली…पोस्टातून थेट सबधिंताच्या दारात पत्रासह, विविध कागदपत्रे पोहचणार.. नवी दिल्ली: लोकहित न्यूज.. मोबाईल, फोन विकसित झाल्यापासून पोस्ट खात्याला फटका बसणार की, काय असा प्रश्न…
-
डीसीसी बँक मॅनेजरांविरोधात पोलिसात एफआयएर दाखल..
Read More: डीसीसी बँक मॅनेजरांविरोधात पोलिसात एफआयएर दाखल..खात्यावर पैशे असतानाही डीडी देण्यास टाळटाळ केल्याप्रकरणी गांधीनगर कृषी पत्तीन संघाचे अध्यक्ष सुरेश दंडगल यांची पोलीसात तक्रार.. खानापुर: लोकहित न्यूज गांधीनगर (खानापूर) कृषी पत्तीन संघाच्या…
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement

Recent News
You May Have Missed