Vilas Kavatankar
-
पावसाळ्यात निर्माण होणारा ‘विद्युत अंधार’; आताच दूर करा: प्रसाद पाटील!
यात्रांसह, धार्मिक कार्यक्रमांना सुरळीत विद्युत पुरवठा करा; हेस्कॉमकडे निवेदनाव्दारे मागणी… खानापूर: लोकहित न्यूज (विलास… Read More
-
राकसकोप शिवराज हायस्कूल ‘सरस’…
शंभर टक्के निकाल; भागातून शुभेच्छांचा वर्षाव… राजसकोप: लोकहित न्यूज ( विलास कवठणकर) मराठा… Read More
-
आमदार हलगेकरांनी ‘निकालात’ काढला बैलूर -बाकनूर रस्त्याचा ‘हद्द’वाद’
आमदार, जिल्हा भाजप रयत मोर्चा उपाध्यक्ष यांनी गावकऱ्यांशी साधला संवाद! रस्ता कामाबद्दल गावकऱ्यातून समाधान होत… Read More
-
जांबोटी राजवाडा रस्त्याचे भाग्य उजळले!
नागरिकांतून समाधान; आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या प्रयत्नातून रस्त्याचा विकास! जांबोटी: लोकहित न्यूज (विलास… Read More
-
बालवीर विद्यानिकेतनची प्राजक्ता चौगुले मराठी विभागात जिल्ह्यात प्रथम!
शंभर टक्के निकालासह सलग तिसऱ्या वर्षी अ (A) मानांकन मिळवणारे विद्यालय! बेळगुंदी : लोकहित… Read More
-
ओलमणी शाहु हायस्कूल ‘शंभरी’ पार !
सर्वच विद्यार्थी झाले पास; तालुक्यात जांबोटी पश्चिम भागातील विविध उपक्रमांचे हायस्कूल म्हणून परिचित! ओलमणी:… Read More
-
दहावीच्या ‘मार्क कार्ड’वरही सरकारची वक्रदृष्टी ‘मराठीचा उल्लेखच नाही ; म. ए. समितीची भूमिका काय?..
मराठीचे यश पाहून सरकारला पोटशूळ उठले का? मराठी जनतेचा आवाज दाबण्याचा सरकारचा केविलवाणी प्रयत्न; आम्हीं… Read More
-
शाझिया इनामदार हिच्या यशामुळे समर्थ स्कूलच्या वाढला गौरव….
2025-26 सालात उल्लेखनीय कामगिरी करत स्कूलची गुणवत्ता केली सिद्ध; स्कूल प्रशासनाची समर्थ साथ! … Read More
-
जांबोटी माध्यमिक विद्यालय 💯% पार!
उज्वल निकालाची परंपरा कायम; पैकीच्या पैकी सर्वच विद्यार्थी पास, सर्व शिक्षकांचे अती मोलाचे सहकार्य! विलास… Read More
-
दहावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आमदार ‘सरांकडून’ कौतुकाची थाप!
यंदा खानापूरचा निकाल 95 % पार ; बहुतेक विद्यार्थी पार पडले.. खानापूर: लोकहित न्यूज (विलास… Read More
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement













