
Breaking News
Editor’s Choice
Relative News
Advertisement

Popular Blog
-
लक्ष्मण दळवी यांचे निधन .. जांबोटी वडगाव गावचे जेष्ठ नागरिक, श्री लक्ष्मण मष्णू दळवी माजी ग्राम पंचायत सदस्य जांबोटी, यांचे आज सकाळी 4.30 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले आहे .
Read More: लक्ष्मण दळवी यांचे निधन .. जांबोटी वडगाव गावचे जेष्ठ नागरिक, श्री लक्ष्मण मष्णू दळवी माजी ग्राम पंचायत सदस्य जांबोटी, यांचे आज सकाळी 4.30 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले आहे . -
पंतप्रधान मोदींकडून मिळणार देशातील 32 लाख मुस्लिमांना भेटवस्तू
Read More: पंतप्रधान मोदींकडून मिळणार देशातील 32 लाख मुस्लिमांना भेटवस्तूसौगात ए – मोदी योजना; बिहार, पश्चिम बंगालच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुस्लिमांना आपलेसे करण्याचा भाजपचा प्रयत्न.. दिल्ली: लोकहित न्यूज ( विशेष प्रतिनिधी) येत्या वर्षभरात…
-
बुधवारी देवाचीहट्टीत गोव्याच्या किर्तनकार चिन्मयी कामत यांचे किर्तन
Read More: बुधवारी देवाचीहट्टीत गोव्याच्या किर्तनकार चिन्मयी कामत यांचे किर्तनतीस वर्षांपासून होतोय पांडूरंगाचा गजर; गुरुवारी महाप्रसाद.. देवाचीहट्टी: लोकहित न्यूज देवाचीहट्टी ( ता. खानापूर) येथे बुधवारी (दि.26 ) रोजी गोवा येथील प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.…
-
खानापूर, रामनगर, जांबोटी भागात अवकाळीचा दणका
Read More: खानापूर, रामनगर, जांबोटी भागात अवकाळीचा दणकाजांबोटी: लोकहित न्यूज गेल्या महिन्यापासून उन्हाचे चटके जोरात बसत होते, गरमीने उच्चांक गाठला होता. तर गेल्या आठवड्यापासून आकाशात ढग दाटत असल्याने पावसाचे वातावरण तयार…
-
मुस्लिमांना जाहीर केलेले 4% टक्के आरक्षण रद्द करा
Read More: मुस्लिमांना जाहीर केलेले 4% टक्के आरक्षण रद्द कराखानापूर भाजपची मागणी; खानापूरात मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपमुख्यमंत्री, डी. के. शिवकुमार यांच्या प्रतिमेचे दहन खानापूर: लोकहित न्यूज राज्य काँग्रेस सरकारने हिंदू, दलितांवर अन्याय करत मुस्लिमांना झुकते…
-
उन्हाचा चटका; गरमीचा पारा चढता
Read More: उन्हाचा चटका; गरमीचा पारा चढतानदी- नाले कोरडे; तालुक्यात अनेक गावांत पाणी टंचाई खानापूर: लोकहित न्यूज ( विशेष प्रतिनिधी) गेल्या महिन्यापासून बेळगांव, खानापूर तालुक्यात उन्हाचा कडाका वाढला असून,…
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement

Recent News
You May Have Missed