
Breaking News
Editor’s Choice
Relative News
Advertisement

Popular Blog
-
आमटेत 1 ते 2 एप्रिलला अवतरणार शिवसृष्टी
Read More: आमटेत 1 ते 2 एप्रिलला अवतरणार शिवसृष्टीछत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.. आमटे: लोकहित न्यूज आमटेत (ता. खानापूर) 1 ते 2 एप्रिलला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती…
-
कुसमळी पुलाचे काम दोन महीन्यात पूर्ण होणार का?
Read More: कुसमळी पुलाचे काम दोन महीन्यात पूर्ण होणार का?जांबोटी: लोकहित न्यूज बेळगांव आणि जांबोटी भागाला जोडणारे महत्वाचा पुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलप्रभा नदीवरील कुसमळी पुलाचे काम दोन महीन्यात पूर्ण होणार का? असा प्रश्न…
-
माणशी 15 किलो तांदूळ न दिल्यास संपर्क साधावा: कुलकर्णी. चापगांव येथील रेशन दुकानाला भेट देताच ; सामान्य जनतेची लूट होत असल्याचे आले निदर्शनांस ..
Read More: माणशी 15 किलो तांदूळ न दिल्यास संपर्क साधावा: कुलकर्णी. चापगांव येथील रेशन दुकानाला भेट देताच ; सामान्य जनतेची लूट होत असल्याचे आले निदर्शनांस ..माणशी 15 किलो तांदूळ न दिल्यास संपर्क साधावा: कुलकर्णी. चापगांव येथील रेशन दुकानाला भेट देताच ; सामान्य जनतेची लूट होत असल्याचे आले निदर्शनांस .. खानापूर…
-
तालुक्यांत तीन शाळांच्या दुरुस्तीसाठी 9 लाखाचा निधी मंजूर
Read More: तालुक्यांत तीन शाळांच्या दुरुस्तीसाठी 9 लाखाचा निधी मंजूरआमदार विठ्ठल हलगेकर यांची लोकहित न्यूजला माहिती खानापूर: लोकहित न्यूज जिल्हा खनिज प्रतिष्ठानतर्फे खानापूर तालुक्यातील प्राथमिक शाळांसाठी निधी मंजूर झाला असून, तसे पत्र आमदार…
-
वंदे मातरम् भारत रेल्वे धारवाडहून बेळगांवला लवकरात लवकर जोडा …
Read More: वंदे मातरम् भारत रेल्वे धारवाडहून बेळगांवला लवकरात लवकर जोडा …विधान परिषद सदस्य इरांणा कडाडी, खा. जगदीश शेट्टर केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे मागणी.. नवीदिल्ली: लोकहित न्यूज जलद धावणारी वंदे मातरम् भारत रेल्वे धारवाडहून बेळगांवपर्यंत लवकरात लवकर…
-
विद्यार्थ्यांनो धाडसाने परीक्षेला सामोरे जा: झेडपी सीईओ राहुल शिंदे
Read More: विद्यार्थ्यांनो धाडसाने परीक्षेला सामोरे जा: झेडपी सीईओ राहुल शिंदेपरीक्षा शांततेत पार पडणार; कुशाग्र बुद्धीने पेपर सोडवा.. बेळगांव: लोकहित न्यूज उद्यापासून राज्यात (एसएसएलसी) दहावी बोर्ड परीक्षेला सुरवात होत आहे. दहावी परीक्षा म्हंटले की,…
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement

Recent News
You May Have Missed