Vilas Kavatankar
-
आमटे उच्च प्राथ.शाळा सुधारणा समितीच्या अध्यक्षपदी संतोष गुरव..
उपाध्यपदी सुनीता ए. गुरव; सर्व सदस्यांनी घेतला शाळा विकासाचा ध्यास…. आमटे : लोकहित न्यूज (विलास… Read More
-
अखेर तिरुमला तिरुपती सोसायटीने सादर केली कागदपत्रे; बुधवारपर्यंत होणार निर्णय..
गोवा सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांची माहिती; तिरुमला तिरुपती संचालकानी धावपळ करत, सादर केला माफीनामा…… Read More
-
जांबोटी मराठी उच्च प्राथ. शाळेच्या एसडीएमसी अध्यक्षपदी महेश जांबोटकर तर उपाध्यक्षपदी विलास कवठणकर यांची निवड…
जांबोटी पंचायत सचिव नारायण पाटील नोडल अधिकारी तर सीआरसी विठोबा दळवी मुख्य अतिथी म्हणून उपस्थिती…… Read More
-
बडाल अंकलगी झाडतोडी प्रकरणी आज डीएफओ कार्यालयाला घेराव….
शुक्रवार दि.6 रोजी सकाळी 10.30 वाजता आंदोलनाला होणार सुरवात; जिल्हा भाजप मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव… Read More
-
जलजीवन योजनेमुळे देवाचीहट्टीकरांचे ‘जीवन’ होणार सुखकर: आ. विठ्ठल हलगेकर…
देवाचीहट्टीत जलजीवन मिशनअंतर्गत हर घर स्वच्छ पाणी (जीजीएम) योजनेचा शुभारंभ… देवाचीहट्टी :: लोकहित न्यूज (… Read More
-
तिरुमला तिरुपती मल्टिस्टेटच्या गोव्यातील 13 शाखांची एनओसी ‘सहकार खात्याकडून रद्द ‘
ऑडिट रिपोर्ट सादर करण्यास अपयश, राज्य सरकारच्या अटींचा भंग केल्याचा ठपका; सध्या तरी गोव्यातील विस्ताराला… Read More
-
बडाल अंकलगीतील 40 एक्करातील दहा हजार झाडांची कत्तल ; उद्यापर्यंत संबंधितांवर कारवाई न झाल्यास ‘डीएफओ’ ऑफिसला घेराव घालण्याचा भाजप नेते धनंजय जाधव यांचा इशारा..
बेळगांव ग्रामीण भाग म्हणजे बेकायदेशीर ‘बिहार’ जाधव यांचा आरोप… बेळगांव : लोकहित न्यूज ( विलास कवठणकर )… Read More
-
एम. एस पाटील हे बेळगांव व खानापूर तालुक्याचे ‘सर्वे’ तील ‘कारभारी’
दोन्हीं तालुक्यांचे भू -अभिलेख सहाय्यक संचालक म्हणून पाटील यांची निवड; राज्य सचिवांचा आदेश; पुढील आदेश… Read More
-
उत्कृष्ट खेळाडू, सेवारत सैनिक व माजी सैनिकांच्या मुलांसाठी विविध पदांवर 21 पासून ‘अग्निवीर भरती’ मेळावा!
अग्निवीर जनरल ड्यूटी, अग्निवीर ट्रेडमन आणि अग्निवीर क्लार्क ची भरती होणार…. बेळगांव: लोकहित न्यूज (विलास… Read More
-
…आता कुणकुंबीतील युवक बनणार सदृढ
जांबोटी भागात प्रथमच कणकुंबी ग्राम पंचायतयतीकडून युवकांसाठी व्यायाम शाळेचे उद्घघाटन ; मान्यवरांची उपस्थिती.. कणकुंबी:… Read More
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement













