
Breaking News
Editor’s Choice
Relative News
Advertisement

Popular Blog
-
सरकार नागरिकांचे ऐकणार का?
Read More: सरकार नागरिकांचे ऐकणार का?तळेवाडीसह लगतच्या गावकऱ्यांची स्थलांतर नको सुविधा पुरवण्याची सरकारकडे मागणी; नागरिकांचे वनमंत्री ईश्वर खंड्रे यांना निवेदन… खानापूर: विलास कवठंणकर (लोकहित न्यूज विशेष संपादकीय) भीमगड अभयारण्यात…
-
घोटगाळी प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेत कोणताही गैरव्यवहार झालेला नाही..
Read More: घोटगाळी प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेत कोणताही गैरव्यवहार झालेला नाही..घोटगाळी ग्रा.पं. उपाध्यक्ष पुनीत पाटील यांचे प्रत्युत्तर; विरोधकांचे आमच्या बदनामीचे षडयंत्र असल्याचा आरोप… घोटगाळी : लोकहित न्यूज दोन दिवसांपूर्वी ‘ लोकहित न्यूज ‘ मधून…
-
….आनंदवार्ता! यंदा मोसमी (मान्सून) पाऊस दर वर्षीच्या वेळेआधी केरळमध्ये होणार दखल….
Read More: ….आनंदवार्ता! यंदा मोसमी (मान्सून) पाऊस दर वर्षीच्या वेळेआधी केरळमध्ये होणार दखल….27 मे ला केरळमध्ये मान्सून पाऊस दाखल होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज: सद्या देशाच्या बहुतेक भागांत सूरू असलेल्या वळीव पावसामुळे मान्सून साठी पोषक वातावरण.. पुणे:…
-
पंतप्रधान आवास योजना कारभाराची चौकशी करा; घोटगाळी, कोदगई , शिवठान नागरिकांची आ. विठ्ठल हलगेकर यांच्याकडे तक्रार..
Read More: पंतप्रधान आवास योजना कारभाराची चौकशी करा; घोटगाळी, कोदगई , शिवठान नागरिकांची आ. विठ्ठल हलगेकर यांच्याकडे तक्रार..घरे देतो असे सांगून 15 ते 20 हजार रुपये सदस्यांनी उकळल्याचा आरोप… घोटगाळी: लोकहित न्यूज अलीकडच्या काळात चर्चेत राहिलेल्या घोटगाळी ग्राम पंचायतीचे अनेक…
-
राकसस्कोप ( डॅम ) येथे होणार भव्य सभामंडप …
Read More: राकसस्कोप ( डॅम ) येथे होणार भव्य सभामंडप …माजी खा. मंगला अंगडी यांच्याहस्ते टिकाव मारून भूमिपूजन ; खासदार फंडातून 5 लाखाचा निधी मंजूर, गावकऱ्यातून समाधान.. राकसस्कोप : लोकहित न्यूज राकसस्कोप ( डॅम)…
-
जर्शी नं.45-18 निवृत्तीनंतर भारताची कसोटी …
Read More: जर्शी नं.45-18 निवृत्तीनंतर भारताची कसोटी …चार दिवसांपूर्वी रोहित तर सोमवारी कोहलीचा कसोटी क्रिकेटला अलविदा.. नवी दिल्ली: लोकहित न्यूज भारतीय क्रिकेट जगतात एक काळ असा होता की, मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर,…
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement















