
Breaking News
Editor’s Choice
Relative News
Advertisement

Popular Blog
-
खानापुरचे ‘युवा आयकॉन’ श्री. प्रसाद पाटील साहेब वाढदिवस विशेष…
Read More: खानापुरचे ‘युवा आयकॉन’ श्री. प्रसाद पाटील साहेब वाढदिवस विशेष…सामाजिक कार्यात वाहून घेणारे नेतृत्व…. मुळचे गर्लगुंजी ( ता. खानापूर) येथील रहिवाशी गर्लगुंजी ग्राम पंचायतीचे कर्तव्यदक्ष ग्राम पंचायत सदस्य आणि तालुका काँग्रेसचे युवा नेते…
-
समर्थ न्यू इंग्लिश स्कूलचा आज ‘चामराजनगर ‘ स्पर्धेत दिमाखात होणार सहभाग….
Read More: समर्थ न्यू इंग्लिश स्कूलचा आज ‘चामराजनगर ‘ स्पर्धेत दिमाखात होणार सहभाग….राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेपर्यंत मजल बद्दल तालुक्यातून कौतुकाची थाप… बंगळूर: लोकहित न्यूज (क्रीडा प्रतिनिधी) खानापूर समर्थ न्यू इंग्लिश स्कूलचा आज चामराजनगर येथील आंबेडकर स्टेडियमवर होत…
-
जांबोटीत सोमवारी भव्य राम मंदिराचे भूमिपूजन….
Read More: जांबोटीत सोमवारी भव्य राम मंदिराचे भूमिपूजन….आमदार, माजी आमदारांसह -जिल्हा तालुक्यातील मान्यवर राहणार उपस्थित… जांबोटी: लोकहित न्यूज ( विलास कवठणकर) जांबोटी भागातच प्रसिद्ध मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जांबोटी रामापुर येथील…
-
आमदार म्हणतात- एमएसएल (MSL) बार परमिशनसाठी माझ्या नावाचा वापर कोण करतय?
Read More: आमदार म्हणतात- एमएसएल (MSL) बार परमिशनसाठी माझ्या नावाचा वापर कोण करतय?विरोधीकडील काहीं लोकांची धडपड जोरात सुरू; त्यातील एक महिला माझ्याकडे आली होती: आ. हलगेकर…. लोकहित न्यूज: खानापूर विलास कवठणकर माझ्या पीए मला…
-
माझ्या पीएला कामावरुन कमी करा; आ. हलगेकर यांचे विधानसभा सचिवांना पत्र…
Read More: माझ्या पीएला कामावरुन कमी करा; आ. हलगेकर यांचे विधानसभा सचिवांना पत्र…चुकीच्या पद्धतीने काम केल्याचा ठपका; शिरोली प्रकरण भोवले… बेळगांव::लोकहित न्यूज ( विलास कवठणकर) चुकीच्या पद्धतीने काम केल्याचा ठपका ठेवत आमदार विठ्ठल हलगेकर यांनी आपले…
-
खानापूर समिती नेत्यांना पोलिसांकडून ‘अटक ‘…
Read More: खानापूर समिती नेत्यांना पोलिसांकडून ‘अटक ‘…आजचा मराठी भाषिकांचा मेळावा बंद पाडण्याचे सरकारचे कारस्थान; तरीही मराठी भाषिकांच्या भावना बुलंद… खानापूर: लोकहित न्यूज आजपासून बेळगावात सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाला प्रत्युत्तर म्हणून…
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement

You May Have Missed

















