
Breaking News
Editor’s Choice
Relative News
Advertisement

Popular Blog
-
‘एमडी ‘सदानंद पाटील’ यांच्यावर जिल्हा ‘भाजप रयत मोर्चा’ उपाध्यक्षपदाची जबाबदारी…
Read More: ‘एमडी ‘सदानंद पाटील’ यांच्यावर जिल्हा ‘भाजप रयत मोर्चा’ उपाध्यक्षपदाची जबाबदारी…पक्षनिष्ठा, उत्तम संपर्क पक्षबांधणीची पोचपावती; तालुक्यातून अभिनंदन… खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर) तालुक्याचे प्रभावी भाजप नेते व लैला शुगर्स (महालक्ष्मी ग्रुप) चे एमडी…
-
देवलत्ती शाळेची पीएम श्री मध्ये निवड …
Read More: देवलत्ती शाळेची पीएम श्री मध्ये निवड …राज्य सचिवांकडून यादी जाहीर; आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याकडून केंद्र सरकारचे आभार… बंगळूर /खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर) खानापूर तालुक्याच्या अभिमानात आणखी एक मानाचा…
-
मराठी पुस्तकात चुका का? ; तालुक्यातील शिक्षकांना बाहेर सोडू नका!
Read More: मराठी पुस्तकात चुका का? ; तालुक्यातील शिक्षकांना बाहेर सोडू नका!गर्लगुंजी प्रसाद पाटील, निट्टूर एसडीएमसी कमिटीचे बीईओंना निवेदन.. खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर) !शैक्षणिक ! आधीच मराठीवर होणारा अन्याय आणि त्याच आता मराठी…
-
अदिती नाडगौडा राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेसाठी राज्य प्रतिनिधी; बीईओ व अधिकाऱ्यांकडून सत्कार, अभिनंदन!
Read More: अदिती नाडगौडा राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेसाठी राज्य प्रतिनिधी; बीईओ व अधिकाऱ्यांकडून सत्कार, अभिनंदन!तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव; 19 वर्षाखालील ज्युनियर राज्य नेटबॉल स्पर्धेचे करणार नेतृत्व…. खानापूर : लोकहित न्यूज ( विलास कवठणकर) खानापूर समर्थ न्यू इंग्लिश मिडीयम…
-
गणेबैल टोल नाक्यावरील भूमिपुत्रांवर अन्याय का?
Read More: गणेबैल टोल नाक्यावरील भूमिपुत्रांवर अन्याय का?आमदार, खासदारांनी तात्काळ पाठपुरावा करण्याची गरज; टोल कंपनीकडून दमदाटी… खानापूर : लोकहित न्यूज ( विलास कवठणकर) किमान वेतन देण्याच्या मागणीसाठी खानापूर बेळगांव…
-
नारीशक्ती म्हणजेच तालुक्याचा आवाज; सूर्यकांत कुलकर्णी
Read More: नारीशक्ती म्हणजेच तालुक्याचा आवाज; सूर्यकांत कुलकर्णीखानापुरात पंचहमी योजनेच्यावतीने शिवस्मारकामध्ये महिलादिन; अधिकारी ,मान्यवरांची उपस्थिती… खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर ) नारी शक्ती म्हणजेच सर्वस्व अन् नारीशक्ती म्हणजेच तालुक्याचा आवाज असे…
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement














