Uncategorized
-
रांचीत उद्या भारत – आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय क्रिकेट मालिकेत ‘रोहित, विराटची ‘एन्ट्री’
वर्षानंतर घरच्या दोघेही मैदानात उतरणार ; गील, अय्यर जायबंदी; केएल राहुलचे नेतृत्व…. रांची: क्रीडा प्रतिनिधी… Read More
-
खानापुरात बंदी असतानाही वाळू वाहतूक राजरोस; महिन्याच्या लाखाच्या हप्त्यात आधिकारी आणि कोण कोण राजकारणी सामील?
वाळू माफियांची सामन्यांवर दादागिरी;; वनखाते, पोलीस खाते आणि भूगर्भ खाते नावापुरतेच का? वाळू गाड्यांना जीपीएस… Read More
-
जांबोटी मराठी शाळेची मुले ‘हुश्शार…
जांबोटी केंद्र पातळीवर प्रतिभा कारंजी स्पर्धेत जांबोटी शाळेच्या मुलांनी दाखवली ‘प्रतिभा ‘ ; शिक्षक ,… Read More
-
ओलमणी मराठी शाळेच्या एसडीएमसीवर राजू ( संतोष) चिखलकर यांची दुसऱ्यांदा निवड…
सर्वानुमते बिनविरोध निवड; नूतन कमिटीचा विकास करण्याचा निर्धार… ओलमणी: लोकहित न्यूज ओलमणी प्राथमिक मराठी… Read More
-
तहसीलदार ,सीपीआय यांची दारोळीला भेट; पण, न्याय सोमवारी….
तहसीलदार मंजुळा नाईक यांची मुतगेकर कुटुंबाशी अर्धा खर्च चर्चा; पण, सीपीआय साहेब का? तापले बर,… Read More
-
‘लोकहित न्यूज’चा’ दणका.. देवाचीहट्टी अंगणवाडीकडील लाईट खांब पंचायतीने हटविले…
गावकऱ्यातून समाधान; अंगणवाडी इमारतीच्या कामाला येणार गती… देवाचीहट्टी: लोकहित न्यूज वृत्तसेवा बैलुर ग्राम… Read More
-
संजय कुबल यांच्यामुळेच तालुक्यात भाजप पक्ष दोनदा ‘सत्तेवर ‘…
माजी तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल यांच्या आजच्या वाढदिनी खानापुरात आज विशेष कार्यक्रम… लोकहित न्यूज:… Read More
-
जांबोटीच्या वनराईत सज्ज असलेले ‘पाटील ‘रेस्टॉरंट!
खवय्यांसाठी अती स्वादिष्ट जेवनावळीची जणू पर्वणीच; चोर्ला मार्गाला कालमणी क्रॉसवर शुक्रवारी (दि.31)पाटील रेस्टॉरंटचे ( हॉटेल)… Read More
-
.. मोरबची 164 एक्कर जमिन कुणाच्या लॉगिनमध्ये? जांबोटी की, खानापूर?
तालुका ब्लॉक काँग्रेसचा सज्जड इशारा: जांबोटी तहसील ‘सर्कल’ मध्ये सर्वे नंबर 21,22 हे प्रकरण पूर्ण… Read More
-
पंचायतीवर धडक मोर्चा काढताच; घटनास्थळी धावले दोन पीडीओ…
जांबोटी पंचायतीचे रामेश्वर गल्लीतील समस्यांकडे दुर्लक्ष; नागरिकांचे पंचायतीला घेराव! जांबोटी: लोकहित न्यूज.. गेल्या… Read More
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement













