Uncategorized
-
खानापुरात सर्वेअरचा ‘लोकायुक्त’ सर्वे…
जमिनीची पीटी सीट काढून देण्यासाठी 4500 लाच घेतांना लोकायुक्त पोलिसांच्या जाळ्यात, सहा महिन्यापूर्वी दोनदा कारवाई… Read More
-
अनुभवी मुंबई इंडियन्स पोहचली दुसऱ्या क्वालिफायमध्ये ….
हिटमॅन रोहित शर्मा ठरला विजयाचा हिरो; गोलंदाज अश्विनीकुमार, यार्करकिंग बुमराहची चांगली चमक…. रविवारी मुंबईचा सामना… Read More
-
पंजाब- आरसीबी यांच्यात पहिला क्वालिफायर उद्या…
लखनौ -आरसीबी यांच्यातील आरसीबीच्या विजयाने पुढील सामन्यांचे चित्रं स्पष्ट… 29 मे च्या मुंबई – गुजरात… Read More
-
…तर बेळगांव -जांबोटी चोर्ला मार्ग बंद पडणार ..
मलप्रभेला पाणी आले असून आणखी काही दिवस पावसाचा मुक्काम वाढल्यास,कुसमळीजवळील पर्यायी पुल वाहून जाण्याची भीती..… Read More
-
निधन वार्ता… तोराळी येथील प्रतिष्ठीत पंच शिवाजी कामान्ना पाटील यांचे दुःखद निधन…
कॅप्टन रामचंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते मनोहर पाटील यांचे ते वडील होत.. तोराळी: लोकहित न्यूज … Read More
-
सरकार नागरिकांचे ऐकणार का?
तळेवाडीसह लगतच्या गावकऱ्यांची स्थलांतर नको सुविधा पुरवण्याची सरकारकडे मागणी; नागरिकांचे वनमंत्री ईश्वर खंड्रे यांना निवेदन…… Read More
-
घोटगाळी प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेत कोणताही गैरव्यवहार झालेला नाही..
घोटगाळी ग्रा.पं. उपाध्यक्ष पुनीत पाटील यांचे प्रत्युत्तर; विरोधकांचे आमच्या बदनामीचे षडयंत्र असल्याचा आरोप… घोटगाळी :… Read More
-
पाक नरमले; पण, पहलगाम हल्यातील हल्लेखोरांचा शोध कुठपर्यंत?
अमेरिकेच्या मध्यस्तीने युद्ध थांबले;; सोमवारी होणार दोन्हीं देशांमध्ये चर्चा.. आज आयपीएल बाबत बीसीसीआयची बैठक.. नवीदिल्ली:… Read More
-
जांबोटी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनो शाब्बास! तुमच्या उतुंग यशाबद्दल खूप खूप अभिनंदन!
मुख्याध्यापक महेश सडेकर ; यंदाची परीक्षा होती खूप कठीण.. जांबोटी: लोकहित न्यूज ( विशेष संपादकीय)… Read More
-
चोरल्याजवळ अपघातात कणकुंबीचा युवक ठार..
गोव्यात एचडीएफसी बँकेत कामाला असणाऱ्या विक्रम कोळेकर याचा दुर्देवी अंत; मनमिळावू युवकाच्या जाण्याची भागात हळहळ… Read More
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement













