Uncategorized

नंदगड मार्केटिंगमध्ये कोटींचा गैरव्यवहार : चन्नराज हट्टीहोळी यांचा आरोप…

सहकार मंत्र्यांकडे तक्रार: तत्काळ चौकशीची मागणी.. खानापूर : लोकहित न्यूज        तालुक्याची सहकारी सोसायटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदगड मार्केटिंग मध्ये...

याआधीचे डीसीसी इलेक्शन गुपचूप गुपचूप :: आ. हलगेकर

गेल्या वीस वर्षात डीसीसी बँकेत तालुक्यांतील किती युवक -युवतींना मिळाल्या नोकऱ्या? विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांचा शेतकऱ्यांना सवाल...     ...

जेंव्हा माजी पंचायत अध्यक्षांचे पती ‘आरोग्य दूत’ बनतात….

सामाजिक कार्यकर्ते व्यंकट पाटील यांच्याकडून तोराळी गावात कीटकनाशक औषधाची फवारणी; इतरांनीही आदर्श घेण्याची गरज... देवाचीहट्टी: लोकहित न्यूज (प्रतिनिधी)        नेहमीच...

आमगाव ,कोंगळा गावांचे पुनर्वसन निश्चित; लवकरच जिल्हाधिकारी महमद रोशन यांनी या गावांना देणार भेट…

दिवसेंदिवस जंगल प्रदेशातील गावकऱ्यांचे जगणे बनले मुश्किल.... बेळगांव: लोकहित न्यूज ( विशेष प्रतिनिधी)      भीमगड अभयारण्यात येणाऱ्या काहीं गावांचे पुनर्वसन...

…गरिबांचे कैवारी युवा नेते अलीम नाईक…

खानापूरचा उगवता तारा;  वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षाव ...      खानापूर : लोकहित न्यूज    समाजासाठी हितासाठी थोडे तरी योगदान देणे...

..जांबोटी बस स्थानकावरील अतिक्रमण हटवा…

जांबोटी समाज सुधारक संघाची पंचायतीकडे मागणी; जाहिरात फलकांनी झाकोळले बस स्थानक... जांबोटी: लोकहित न्यूज        जांबोटी हे चाळीसएक खेड्यांचे केंद्र...

…डीसीसीच्या 104 व्या वार्षिक सभेकडे रमेश कतींसह काही संचालकांची पाठ..चर्चेचा विषय…

उपस्थित इच्छुकांचे जोरदार शक्तीप्रदर्शन; कृषी पत्तीन संघ अध्यक्ष संचालक समर्थकांची जत्राच...    बेळगांव: लोकहित न्यूज        दोन महिन्यानंतर होणाऱ्या जिल्हा...

ग्रा. पं. सदस्य प्रसाद पाटील यांच्या प्रयत्नातून पाच गावांना मिळणार ‘आरोग्य कवच ‘…

केएलईचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत देसाई आणि ग्रा.पं. सदस्य प्रसाद पाटील यांच्यात प्रदीर्घ चर्चा.... खानापूर: लोकहित न्यूज...      आजच्या युगात...

बैलुर रस्त्यासाठी ‘पीडब्ल्यूडी ला’  आणखी दोनच दिवसाची मुदत; नसेल पुन्हा रस्ता रोको!

बैलुर, तोराळी, देवाचीहट्टी गावकऱ्यांचा इशारा ; पीडब्ल्यूडी अधिकारी संजय गस्ती यांच्याशी 'संपर्क '.. बैलुर : लोकहित न्यूज          आधीच क्षणा...

-अभिमानास्पद –                 युनेस्को’कडून शिवरायांच्या स्वराज्यातील 12 किल्ल्यांना जागतिक ‘ ‘वारसा’ स्थळांचा दर्जा..

महाराष्ट्र - केंद्र सरकारच्या प्रयत्नांना यश; शिवप्रेमींकडून सरकारचे अभिनंदन.. मुंबई: लोकहित न्यूज          हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण...

You may have missed