Uncategorized
-
बैलुर रस्त्यासाठी ‘पीडब्ल्यूडी ला’ आणखी दोनच दिवसाची मुदत; नसेल पुन्हा रस्ता रोको!
बैलुर, तोराळी, देवाचीहट्टी गावकऱ्यांचा इशारा ; पीडब्ल्यूडी अधिकारी संजय गस्ती यांच्याशी ‘संपर्क ‘.. बैलुर :… Read More
-
-अभिमानास्पद – युनेस्को’कडून शिवरायांच्या स्वराज्यातील 12 किल्ल्यांना जागतिक ‘ ‘वारसा’ स्थळांचा दर्जा..
महाराष्ट्र – केंद्र सरकारच्या प्रयत्नांना यश; शिवप्रेमींकडून सरकारचे अभिनंदन.. मुंबई: लोकहित न्यूज हिंदवी स्वराज्याचे… Read More
-
….एकत्र आलोय,एकत्र राहण्यासाठी: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे…
राज ठाकरे – उद्धव ठाकरे यांच्या एकत्र मेळाव्यातून विरोधकांना सूचक टोला .. मुंबई ( वरळी,… Read More
-
-डॉक्टरदिन विशेष- – …रुग्ण आणि डॉक्टरांचे नाते घट्ट राहिले पाहिजे: डॉ. नाडगौडा..
आज रुग्ण ऑनलाईनच्या मायजाळात भरकटत चाललेत… खानापूर: लोकहित न्यूज.. डॉक्टर अर्थात वैद्य हे… Read More
-
…..आमदारसाहेब आम्हाला खड्ड्यातून मुक्त करा हो!
खानापूर -जांबोटी, बैलूर रस्ता बनला मृत्यूचा सापळा; साधे खड्डेही सरकारला बुजवता येईनात का?.. जांबोटी:… Read More
-
जांबोटी भागांत कोसळधार: आतापर्यंत आमगांव – 1112 तर कणकुंबीत -1002 मिमी पावसाची नोंद..
खानापूर -बेळगांवातही पावसाचा जोर कायम; शेतीपिकांची मोठी नुकसान; नदी,नाले तुडुंब, मारुती मंदीर पाण्याखाली.. खानापूर:: लोकहित… Read More
-
आमटेला जादा बस फेऱ्या वाढवा; नागरीकांचे मॅनेजरना निवेदन
शाळकरी मुलांची गैरसोय; खानापूरातून सकाळीं 7 वा. , सायंकाळीं साडेपाचला बसची गरज.. खानापूर : लोकहित… Read More
-
जांबोटी रस्त्यावर अपघात; वडगांवजवळ मिनीबस पलटी होवून तिघे जखमी..
खानापूर – जांबोटी मार्ग बनला मृत्यूचा सापळा; अरुंद रस्त्यामुळे अपघातांची मालिका सुरूच… जांबोटी: लोकहित न्यूज…… Read More
-
….कुसमळी पुलाच्या धिम्या गतीच्या कामामुळे स्थानिकसह गोवा प्रवाशांना फटका..
तोराळी पुलाचे दरवाजे उघडल्याने नविन पुलाच्या बाजूचे पर्यायी पुल खचला , रविवारी पुंन्हा चोर्ला मार्ग… Read More
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement












