Uncategorized
-
मा. आ. काँग्रेस एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांचा तेलंगणाच्या ‘भारत समिट’ मध्ये सहभाग…खानापूरसाठी गौरवाची बाब ….
तेलंगणा:लोकहित न्यूज. खानापूरच्या मा. आ. काँग्रेसच्या एआयसीसी सचिव डॉ . अंजली निंबाळकर यांनी आज (दि.… Read More
-
होय, मी डीसीसी बँकेची निवडणूक लढविणारच; माजी आमदार. डॉ. अंजली निंबाळकर…
रवीवारी पार पडलेल्या कार्यकर्त्यांचा बैठकीत घोषणा.. मे-मध्ये झेडपी,टीपी निवडणूक, तयारीला लागा, काही कार्यकर्त्यांची झाडा झाडी.. खानापूर… Read More
-
का रे दुरावा?.. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडेंच्या पुतळा अनावरणाला दीड वर्ष लोटले तरी मुहूर्त मिळेना !
राज्यात भाजप युतीचे सरकार, लातूर जिह्यात भाजपचे तीन आमदार.. तरीही लातूर जि.परिषदेसमोरील पुतळा झाकलेलाच.. … Read More
-
स्वयंभू मारूती (हब्बनहट्टी) तीर्थक्षेत्रावर बजरंगबली मारुतीचा गजर..
शेकडो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ, देवस्थान कमिटीची विशेष उपस्थिती ; हब्बनहट्टी गावात आज रात्री ‘तुटली माया… Read More
-
खानापूर, रामनगर, जांबोटी भागात अवकाळीचा दणका
जांबोटी: लोकहित न्यूज गेल्या महिन्यापासून उन्हाचे चटके जोरात बसत होते, गरमीने उच्चांक गाठला होता.… Read More
-
मुस्लिमांना जाहीर केलेले 4% टक्के आरक्षण रद्द करा
खानापूर भाजपची मागणी; खानापूरात मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपमुख्यमंत्री, डी. के. शिवकुमार यांच्या प्रतिमेचे दहन खानापूर: लोकहित… Read More
-
कृत्रिम श्वासोच्छ्वास (CPR) प्रथमोपचारने मिळाले युवकाला जीवदान…
खानापूर :लोकहित न्यूज प्रथमोपचाराने कोणत्याही रुग्णांचे प्राण वाचवले जावू शकतात हे नुकत्याच खानापूरात घडलेल्या घटनेने… Read More
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement
