खानापूर
-
ढगाळ वातावरण ; शेतकऱ्यांसाठी कभी खुशी.. कभी गम..
दोन -तीन वेळा वळीवाची हजेरी तरीही गर्मीचा वाढता पारा.. जांबोटी:: लोकहित न्यूज गेला दिड महिना… Read More
-
तालुक्यातील युवकांनी देशसेवेत सहभागी व्हावे: आ. विठ्ठल हलगेकर
वडगांव ( जांबोटी) वेशीत शहीद जवान धोंडीबा देसाई यांच्या स्मरणात उभारली स्वागत कमान.. जांबोटी: लोकहित… Read More
-
विश्वरत्न संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामान्यांचा आधार..
महामानव डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात मोठया प्रमाणात उत्सव साजरा होतोय.. लोकहित:न्यूज… Read More
-
कालमणीत साकारणार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची तालुक्यात पहिलीच मूर्ती…
सोमवारी आंबेडकर जयंतीनिमित्त मूर्ती निर्माण पूर्व तयारी समारंभाचे आयोजन,याठिकाणी सुंदर ग्रंथालय स्थापण्याची गावकऱ्यांची योजना.. कालमणी::… Read More
-
स्वयंभू मारूती (हब्बनहट्टी) तीर्थक्षेत्रावर बजरंगबली मारुतीचा गजर..
शेकडो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ, देवस्थान कमिटीची विशेष उपस्थिती ; हब्बनहट्टी गावात आज रात्री ‘तुटली माया… Read More
-
कारगील युद्धात राज्यात एकमेव शहीद जवान; धोंडीबा देसाई यांच्या स्मरणात वडगांवात उद्या उभारणार प्रवेश कमान…
वडगांव ( जांबोटी) गावकऱ्यांचा मानस; आजी -माजी आमदार मान्यवर उपस्थित राहणार.. जांबोटी: लोकहित न्यूज.. 1999… Read More
-
अठरा वर्षानंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांची भरली एक दिवसाची शाळा
जांबोटी माध्यमिक विद्यालयातील 2006-07 बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा.. जांबोटी: लोकहित न्यूज आजच्या धावपळीच्या जीवनात… Read More
-
कौलापुरवाडावासियांच्या जीवावर उठणाऱ्या क्वालिटीला कंपनीला कुणाचा आशीर्वाद?
नव्याने होवू घातलेला ह्याथरी (hetchery ) प्रोजेक्ट तत्काळ थांबवा; गावकऱ्यांचे बैलूर ग्रा. पंचायतीला निवेदन, एनओशी… Read More
-
मुख बसवनगरातील श्री बसवेश्वर मंदिराचा आ. हलगेकर यांच्याहस्ते पायाखोदाई
खानापूर: लोकहित न्यूज मुख बसवनगर येथील बसवेश्वर मंदिराचा पायाखोदाई कार्यक्रम नुकताच पार पडला. आमदार विठ्ठल… Read More
-
जांबोटी, आमटे, गोल्याळी, हब्बनहट्टीत आज श्री रामांचा गजर..
विविध धार्मिक कार्यक्रम, नाटक ,महाप्रसादाचे आयोजन… जांबोटी: लोकहित न्यूज राम जन्मला ला गं सखे! राम… Read More
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement

Recent News