खानापूर
-
कोण होणार? जांबोटी क्रिकेट ‘लीग’चा ‘हीरो’ ; आज ठरणार..
आज सकाळच्या सत्रात सेमी फायनल तर दुपारनंतर फायनल युद्ध होईल; हजारों प्रेक्षकांची राहणार उपस्थिती… … Read More
-
नेपाळमध्ये योगासन स्पर्धेत प्रथम ‘क्रमांकी’ गुरखे बंधूंना आ. विठ्ठल हलगेकर यांच्याकडून शाब्बासकीची ‘थाप’…
तालुक्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कोरले ‘नाव ‘ ; त्याबद्दल मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव…. खानापूर:… Read More
-
सरस्वती पूनाप्पा कणगुटकर यांचे निधन…
सोमवारी रक्षाविसर्जन होणार आहे, त्याच्या पश्चात दोन मुलगे, सुना नातवंडे असा परिवार.. जांबोटी: लोकहित न्यूज… Read More
-
तहसीलदार ,सीपीआय यांची दारोळीला भेट; पण, न्याय सोमवारी….
तहसीलदार मंजुळा नाईक यांची मुतगेकर कुटुंबाशी अर्धा खर्च चर्चा; पण, सीपीआय साहेब का? तापले बर,… Read More
-
गावच्या गावडे, गुरवांची दादागिरी का? देवाचीहट्टीतही असाच प्रकार….
दारोळीत दोघांवर बहिष्काराचा प्रकार: तहसिलदार मंजुळा नाईक आज दारोळीत; गावच्या देवस्कीची कामे करतात म्हणजे हे… Read More
-
तालुक्यात उत्तम प्रशासन आणा: विलास बेळगावकर
नूतन तहसिलदार मंजुळा नाईक यांचे जांबोटी सोसायटी अध्यक्ष विलास बेळगावकर यांच्याकडून स्वागत… खानापूर: लोकहित… Read More
-
हे! पहा जांबोटी ग्रा. पंचायतीचे स्वच्छता अभियान….
बसस्थानच्या प्रवेशद्वारावरच घाणीचे साम्राज्य; स्थानिकांसह संपूर्ण भागाला त्रास…. जांबोटी : लोकहित न्यूज ( विलास कवठणकर)… Read More
-
बैलुर रोडला सोनारवाडीजवळ पीडब्लूडीच्या (pwd) रस्त्यावर ‘अतिक्रमण ‘
नागरिकांची तक्रार; पाहणी करुन कारवाई करण्याचा बांधकाम खात्याचा इशारा .. विलास कवठणकर: लोकहित न्यूज … Read More
-
देवाचीहट्टी प्राथ.मराठी शाळा सुधारणा कमिटीच्या अध्यक्षपदी तुकाराम कुंभार…
उपाध्यक्षपदी शंकर बामणेसह सदस्यांची उत्साहात निवड… विलास कवठणकर: देवाचीहट्टी लोकहित न्यूज देवाचीहट्टी (… Read More
-
‘लोकहित न्यूज’ चा दणका — अखेर ओलमणीकडील ‘ते’ धोकादायक झाड वनखात्याने हटविले; प्रवाशी, स्थानिक नागरिकातून समाधान….
आ. विठ्ठल हलगेकर यांच्या सूचनेनुसार रेंजर श्रीकांत पाटील यांनी केला पाठपुरावा… ओलमणी: लोकहित… Read More
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement













