खानापूर
-
जांबोटीत हाफपीच क्रिकेट स्पर्धांना शुक्रवारपासून सुरवात..
पाहुण्यांच्या सभेचे आयोजन पडले पार; शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस चालणार बॉल -बॅट यद्ध…… Read More
-
हरसनवाडी- कांजळे रस्त्यासाठी आ. विठ्ठल हलगेकर यांच्याकडून 10 लाख 50 हजाराचा निधी मंजूर….
ग्राम पंचायत सदस्य संघटना अध्यक्ष विनायक मुतगेकर यांची माहिती; मुतगेकर आणि ॲड. सोनाप्पा नांद्रणकर यांच्या… Read More
-
बैलुरात नवक्रांती युवक मंडळाकडून स्मशानभूमीत स्वच्छतेची ‘क्रांती ‘
गावातून कौतुकाचा वर्षाव; ज्येष्ठ नागरिक म्हणतात – युवकांनी असेच सामाजिक कार्यासाठी पुढे आले पाहिजे… बैलुर… Read More
-
लोकहित न्यूज चा एफेक्ट: ओलमणीकडील ‘ते’ झाड लवकरच हटवणार: आ. विठ्ठल हलगेकर
आमदारांची वनखाते रेंजर श्रीकांत पाटील यांना धोकादायक झाडे हटविण्याची सूचना… जांबोटी: लोकहित न्यूज … Read More
-
जांबोटी – खानापूर रोडवर ओलमणीजवळील ‘ते’ झाड धोकादायक..
सदर झाड तत्काळ हटवण्याची मागणी; रेंजर दोन दिवसात करणार पाहणी.. जांबोटी: लोकहित न्यूज.. गेल्या… Read More
-
शाळेचा कायापालट करणार: नूतन अध्यक्ष सागर दळवी…
जांबोटी पंचायत उपाध्यक्ष सुनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वडगांव ( जांबोटी) शाळा सुधारणा समितीची निवड, उपाध्यक्षपदी… Read More
-
शाळेचा कायापालट करणार: नूतन अध्यक्ष सागर दळवी…
जांबोटी पंचायत उपाध्यक्ष सुनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वडगांव ( जांबोटी) शाळा सुधारणा समितीची निवड, उपाध्यक्षपदी… Read More
-
‘लोकहित न्यूज’चा’ दणका.. देवाचीहट्टी अंगणवाडीकडील लाईट खांब पंचायतीने हटविले…
गावकऱ्यातून समाधान; अंगणवाडी इमारतीच्या कामाला येणार गती… देवाचीहट्टी: लोकहित न्यूज वृत्तसेवा बैलुर ग्राम… Read More
-
संजय कुबल हे तालुका भाजपचे केंद्रस्थान : खा. हेगडे -कागेरी…
माजी तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल यांच्यावर जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षाव, आमदार विठ्ठल हलगेकर यांच्यासह अनेक… Read More
-
संजय कुबल यांच्यामुळेच तालुक्यात भाजप पक्ष दोनदा ‘सत्तेवर ‘…
माजी तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल यांच्या आजच्या वाढदिनी खानापुरात आज विशेष कार्यक्रम… लोकहित न्यूज:… Read More
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement













