खानापूर
-
बैलूर – जांबोटी तसेच तालुकावासियांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!
शुभेच्छुक – श्री. प्रदीप गोपाळ कवठणकर – ग्राम पंचायत सदस्य देवाचीहट्टी, ग्राम… Read More
-
ग्रामीण भागातही क्रिकेट लोकप्रिय :आ. विठ्ठल हलगेकर
मान येथे क्रिकेट स्पर्धेचे उद्धघाटन; मान्यवरांची उपस्थिती.. कणकुंबी: लोकहित न्यूज ( क्रीडा प्रतिनिधी) कमी… Read More
-
दिपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
शुभेच्छुक – –विकासाचे महामेरू श्री सुनिल शंकर देसाई – –ग्राम पंचायत उपाध्यक्ष… Read More
-
मोरबमधील ‘त्या’ 164 एक्कर जमिनीसाठी अधिकाऱ्यांची लाखोंची ‘डील ‘ ? नागरिकात रंगली चर्चा
वनखात्याकडे जमीन जाते असे सांगून, देणाऱ्यांची मर्जी नसतानाही जबरदस्तीने जमिनी खरेदीचा गडगंज लोकांचा फंडा.. … Read More
-
खानापुर आणि जांबोटी भागातील नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
शुभेच्छुक – श्री. दिपक गोपाळ कवठणकर -सामाजिक कार्यकर्ते जांबोटी विभाग. -काँग्रेस नेते खानापूर. सौ. दिशा… Read More
-
!दिवाळी उत्सवाच्या तालुकावासियांना खूप खूप शुभेच्छा! – शुभेच्छुक
श्री. प्रसाद विठ्ठलराव पाटील –ग्राम पंचायत सदस्य गर्लगुंजी पंचायत. – काँग्रेस युवा नेते आणि… Read More
-
इटगी कन्नड माध्यमिक मुलींच्या शाळेच्या लढ्याला यश; शाळा जैशे थेच’ सुरू राहणार..
शिक्षण खात्याचा आदेश; नागरिकात समाधानाचे वातावरण.. खानापूर : लोकहित न्यूज इटगी (ता.खानापूर) येथील… Read More
-
जांबोटी माध्यमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक शिवाजी शिंदे ‘सर ‘बेपत्ता…
दहा दिवसांपासून थांगपत्ता नाही; पोलिसांकडून माहिती देण्याचे आवाहन.. जांबोटी: लोकहित न्यूज जांबोटी माध्यमिक… Read More
-
पंचायत आणि पोलिसांच्या मदतीने उभारला झेंडा ; पण, दोषींवर कठोर झालीच पाहिजे!
भीम आर्मीसह विविध संघटनांनी जोरदार मागणी; जांबोटी निळा झेंडा छेडछाड प्रकरण… जांबोटी: लोकहित न्यूज … Read More
-
जांबोटीत समानतेचे ‘प्रतीक’ असलेल्या निळ्या ध्वजाची छेडछाड; भीम अर्मीची पोलिसात तक्रार…
चौघांवर संशय असल्याची स्थानिकांची माहिती; पोलिसांनी तत्काळ या प्रकरणाचा छडा लावून, दोषींवर कारवाई करण्याची मागणी…… Read More
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement












