Vilas Kavatankar
-
चापगावमध्ये पिराजी कुऱ्हाडेच….
चापगाव कृषी पत्तीनच्या निवडणुकीत शेतकरी पॅनलमधून संचालक म्हणून तिसऱ्यांदा विजयी: लोकहित न्यूजतर्फे अभिनंदन… … Read More
-
आमदार हलगेकर ‘सरांचे ‘रक्तदान शिबीर ठरणार अनेकांना ‘वरदान ‘
उद्या हब्बनहट्टी (जांबोटी) श्री. स्वयंभू मारूती तीर्थक्षेत्रावर जमा होणार ब्लड बँक … हब्बनहट्टी: लोकहित न्यूज… Read More
-
आमदारांचे चोराच्या ‘उलट्या बोंबा’: तालुका काँग्रेसचा आरोप…
खानापुरात ब्लॉक काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत अनेक पदाधिकाऱ्यांकडून अनेक गोष्टींचा खुलासा… खानापूर लोकहित न्यूज (विलास कवठणकर)… Read More
-
सन्नहोसुर येथील स्वातंत्र्यसेनानी दत्तू कल्लाप्पा पाटील काळाच्या पडद्याआड…
शिक्षक ते स्वातंत्र्य सैनिक असा 95 वर्षांचा प्रवास सुखद; मोठ्या कुटुंबाचे सेनानी… खानापूर: लोकहित न्यूज… Read More
-
‘स्त्री’ साहित्याची सुरवात ओव्यांनी झाली प्रा.डॉ.संजीवनी तडेगावकर
माचीगड साहित्य संमेलन: साहित्य म्हणजे एकत्र संवाद; गावच्या संस्कृतीचे कौतुक ,मनातून ओतणारे हेच खरे साहित्य,… Read More
-
इनाम -बडसमधील बेकायदेशीर ‘माईनस’वर कारवाई; माफिया पळाले..
बेळगांव, खानापूर तालुक्यातील पश्चिम भागात भूगर्भ खात्याची शोधाशोध सुरूच… बडस : लोकहित न्यूज ( विलास… Read More
-
‘लोकहित न्यूज’चा दणका – देवाचीहट्टीतील ‘त्या’ नुकसानग्रस्त रताळी पिकाची वनखात्याच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी…
फॉरेस्ट गार्डकडून भरपाई मिळवून देण्याची शेतकऱ्यांना हमी; फॉरेस्ट खाते हत्तींच्या मागावर… देवाचीहट्टी: लोकहित न्यूज … Read More
-
देवाचीहट्टीत हतींकडून लाखोंच्या रताळीचे नुकसान; वनखात्याने तात्काळ भरपाई देण्याची मागणी…
गुरुवारी रात्री 12हून अधिक हत्तींच्या कळपाने तोराळी, देवाचीहट्टी परिसरात मांडला उच्छाद.. देवाचीहट्टी: विलास कवठणकर (लोकहित… Read More
-
बेळगावकरांच्या पुढाकाराने गोरगरीब जनता सावकारशाहीतून मुक्त झाली:मुख्याध्यापक महेश सडेकर…
सामाज सेवेचा वारसा कायमच ठेवणार: संस्थापक -चेअरमन विलास बेळगावकर, जांबोटी सोसायटीचा 33 वा वर्धापनदिन व… Read More
-
देवाचीहट्टीत धावले 12 हत्तींचे बळ; शेतकऱ्यांची पळापळ; काय करणार वनखाते उपायबळ?
रताळी पोत्यांचे प्रचंड नुकसान ; शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर कायद्याचे बळ कमी आणि शेकऱ्यांकडून नुकसान… Read More
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement













