July 22, 2026

Vilas Kavatankar

त्वरा करा …शेवटची संधी ! कलाश्री बंपर ऑफर्स ; 25 हजारची खरेदी करा अन् जिंका कार किंवा दोन लाखाचे आकर्षक बक्षीस!

चालू महिन्यात होणार सोडत; ग्राहकांनी लाभ घेण्याचे कलाश्रीतर्फे आवाहन... बेळगांव:लोकहित न्यूज ..        कर्नाटकसह गोवा, महाराष्ट्र राज्यांमध्ये आपली चांगली ओळख...

शैक्षणिक आणि आर्थिक सर्वेक्षणामुळे  शाळांना आणखी अकरा दिवस दसरा सुट्टी..

मुख्यमंत्र्यांची घोषणा ;  18 तारखेपर्यंत सुट्टी असेल,सरकारी, अनुदानित शाळांचा समावेश..     बंगळूर :  लोकहित न्यूज नेटवर्क            राज्यभर चाललेल्या शैक्षणिक...

नंदगड मार्केटिंगवर मा. आ. अरविंद पाटील यांचेच ‘राज्य’..

एकूण 13 जागांपैकी 10 जागांची पाटील यांच्या बाजूने बिनविरोध निवड; उर्वरीत 3 जागांसाठी रविवारी होणार निवडणूक! नंदगड : लोकहित न्यूज...

राज्यातील 27 जिल्ह्यांमध्ये सुपर ‘स्पेशालिटी’ हॉस्पिटलची व्यवस्था: मुख्यमंत्री सिद्धरामय्या..

शनिवारी बेळगावातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसह विविध कामांचे लोकार्पण... बेळगांव: लोकहित न्यूज ..      आमचे सरकार गोरगरिबांसाठी असून, विशेषकरून आमच्या काँग्रेस...

‘ अक्रम – सक्रम’कमिटीने दिले 10 शेतकऱ्यांना जमिनीचे ‘हक्कपत्र ‘

आ. विठ्ठल हलगेकर यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार आणि अक्रम  - सक्रम कमिटीची बैठक सपन्न.. खानापूर: लोकहित न्यूज      गेल्या वीस वर्षांपासून...

वडगांवात (जांबोटी)  अतिवृष्टीमुळे शेड पडून दोन ट्रॅक्टरांचे नुकसान..

जांबोटी ग्राम पंचायत उपाध्यक्ष व गावचे सदस्य सुनिल देसाई यांच्याकडून पाहणी..   जांबोटी: लोकहित न्यूज ..      गेल्या आठवड्यापासून परतलेल्या...

अखेर आमटे ग्राम पंचायतीकडून ‘गावठाण’ अतिक्रमण करणाऱ्यांना नोटीस जारी…

'लोकहित' न्यूज च्या वृत्ताची ग्राम पंचायतीकडून दखल....      जांबोटी: लोकहित न्यूज          आमटे ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील आमटे  क्रमांक - 2...

खानापूर तहसीलदार ऑफिसमधील ‘प्रामाणिक’ उपतहसीलदार हरपला..

सामान्यांच्या समस्या सोडवणारा एकमेव ऑफिसर म्हणून कल्लाप्पा  कोलकार यांची ओळख.... लोकहित न्यूज तर्फे भावपुर्ण श्रध्दांजली.. खानापूर : लोकहित न्यूज        ...

मलप्रभा कारखान्यावर मंत्री हेब्बाळकर पॅनेलची सत्ता…

शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र ठरणार; मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची माहिती.. खानापूर. :लोकहित न्यूज        संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या मलप्रभा साखर...

टीम इंडियाने पाकिस्तानला चारली धूळ ; तिलक वर्मा ‘ठरला’ विजयाचा हिरो!

अटीतटीच्या सामन्यात अखेर 5 गडी राखून विजय आशिया कपवर कोरले नाव ; कुलदीप यादवची चमकदार कामगिरी.. दुबई: लोकहित न्यूज नेटवर्क...