Vilas Kavatankar
-
खगोल अभ्यासक म्हणतात…रविवारचे चंद्रग्रहण ‘शुभच ‘
ग्रामीण भागात काहीं भीतीदायक पद्धतींना वाव; तर शहरात याला फाटा, मानवी जीवनात चंद्र ग्रहण महत्वाचेच… Read More
-
साडे अकराच्या दरम्यानचा चंद्र पहा!
चंद्राचा पूर्ण भाग पृथ्वीच्या छायेत गेलेला… लोकहित न्यूज पहा… लाईव्ह अपडेट… साडे अकराच्या… Read More
-
बेळगावात 11 वाजून 22 मिनिटांनी चंद्र लालबुंद ; 1 वाजून 26 मिनिटापर्यंत ग्रहण चालेल…
चालू वर्षातील पहिले आणि शेवटचे असेल हे खग्रास चंद्रग्रहण : दोन वर्षाच्या कालावधीत संपूर्ण भारतात… Read More
-
जांबोटी उपतहसीलदार कार्यालयात जमीन ‘खरेदी करण्यासाठी’ 30 हजाराची मागणी: शंकर सडेकर यांचा आरोप…
सहा महिन्यानंतर पुन्हा तहसीलदार कार्यालयातील सावळा गोंधळ चव्हाट्यावर .. जांबोटी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)… Read More
-
स्वातंत्र्य सेनानी दत्तू कल्लाप्पा पाटील यांचा 95 वा वाढदिवस… एक विशेष…
तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमानी पाटील यांचे ते आजोबा; त्यांची अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी.. … Read More
-
जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्या प्रयत्नातून मोदेकोपला धावली बस….
ग्रामस्थांतून समाधान; कोचेरी यांचा गावकऱ्यांच्याहस्ते सत्कार… मोदेकोप: लोकहित न्यूज.. अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या… Read More
-
सीआरपीएफ दल म्हणजे देशाचे ‘कवच कुंडल ‘ : केंद्रीय गृहराज्यमंत्री बंडी संजय कुमार
तोराळी (बेळगांव) येथील 36 कोटी निधीतून साकारलेल्या इमारतींचे लोकार्पण; वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती ! तोराळी:… Read More
-
मुडेवाडी मराठी शाळेचे ‘एमडींच्या’ हस्ते उद्धघाटन…
खानापूर: लोकहित न्यूज हलकर्णी ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्या मुडेवाडी ता. खानापूर येथील नूतन मराठी… Read More
-
पारदर्शक व्यवहारामुळे मलप्रभा सोसायटीची ‘गरुडझेप ‘: लक्ष्मण झांजरे
16 वी वार्षिक सर्व साधारण बैठक: 8 लाख 15 हजाराचा नफा, वार्षिक उलाढाल – 27… Read More
-
पहा ! चोर्ला रस्त्याची दशा. आणि दुर्दशा.. ओव्हर टेक ‘ ने वाहतूक ठप्प!
महिन्यातच रस्त्याची अक्षरशः चाळण; कोटींचा निधी पाण्यात , राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाचा डोळेझाकपणा; याला वाली… Read More
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement













