
Breaking News
Editor’s Choice
Relative News
Advertisement

Popular Blog
-
आताच पुढचे ध्येय निश्चित करा: अनिता कणबर्गी
Read More: आताच पुढचे ध्येय निश्चित करा: अनिता कणबर्गीओलमणी शाहू हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा,पारितोषिक वितरण ओलमणी: लोकहित न्यूज विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील दहावी ही पहिली पायरी असून, हीच ती वेळ आपले पुढचे ध्येय निश्चित करण्याची…
-
तालुक्याचे आधारस्तंभ मा. आ. अरविंद पाटील..
Read More: तालुक्याचे आधारस्तंभ मा. आ. अरविंद पाटील..वाढदिवसानिमित्त तालुक्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव.. खानापूर : लोकहित न्यूज तालुक्याचा कोणत्याही कोपऱ्यात, गावात चांगली -वाईट घटना घडली आणि त्याठिकाणी माजी आमदार, डीसीसी बँक संचालक, नंडगड…
-
मार्चच्या रेशन कोट्यात 15 किलो तांदूळ द्या
Read More: मार्चच्या रेशन कोट्यात 15 किलो तांदूळ द्यापंचहमी योजना अध्यक्ष -सदस्यांची दुकानदारांना सूचना.. खानापूर: लोकहित न्यूज फेब्रुवारी महिन्यातील 5 किलो तर चालू मार्च महिन्यातील 10 किलो असे मिळून 15 किलो तांदूळ या…
-
राज्य सरकारचा अर्थसंकल्प हिंदू विरोधी!
Read More: राज्य सरकारचा अर्थसंकल्प हिंदू विरोधी!भाजपचा आरोप; काँग्रेस सरकारच्या विरोधात बेळगावसह राज्यभर भाजपचे आंदोलन.. बंगळूर: लोकहित न्यूज (विशेष प्रतिनिधी) नुकताच राज्य काँग्रेस सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हिंदू समाज…
-
होळी आली रे…रंगाची तयारी करा.. होळीनिमित्त आजपासून सर्वत्र धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
Read More: होळी आली रे…रंगाची तयारी करा.. होळीनिमित्त आजपासून सर्वत्र धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनखानापूर च्या ग्रामीण भागात सात दिवस चालतात लोकोत्सव… खानापूर: लोकहित न्यूज आजपासून होळी पौर्णिमा उत्सवाला सर्वत्र प्रारंभ झाला असून, आज काहीं ठिकाणीं होळीचे दहन केले…
-
आली रे आली आता कुणाची बारी आली…खानापूरातील चार अधिकाऱ्यांच्या निलंबनानंतर आणखी दोघांची वेळ आली
Read More: आली रे आली आता कुणाची बारी आली…खानापूरातील चार अधिकाऱ्यांच्या निलंबनानंतर आणखी दोघांची वेळ आलीखानापूर : लोकहित न्यूज गेल्या सहा महिन्यांत तालुका स्तरीय मुख्य अधिकाऱ्यांना निलंबनाचा दणका बसल्यानंतरही बोकाळलेला त्यांचा मीपणा आणि भ्रष्टाचारीवृती कमी होण्याचे नाव घेईना. त्यामुळे लवकरच…
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement


















