
Breaking News
Editor’s Choice
Relative News
Advertisement

Popular Blog
-
कौलापुरवाड्याजवळ होवू घातलेला हॅचरी प्रकल्प बंद करण्याच्या आदेश द्या…
Read More: कौलापुरवाड्याजवळ होवू घातलेला हॅचरी प्रकल्प बंद करण्याच्या आदेश द्या…भैरु पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांचे महसूल मंत्र्यांना निवेदन… जांबोटी: लोकहित न्यूज बैलूर ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्या कौलापूरवाडा (ता. खानापूर) येथे होवू घातलेला क्वालिटी पोल्ट्री…
-
देवाचीहट्टी शाळेला क्वालिटी फार्म कंपनीकडून संगणक व डिजिटल फलक भेट..
Read More: देवाचीहट्टी शाळेला क्वालिटी फार्म कंपनीकडून संगणक व डिजिटल फलक भेट..पालकातून समाधान; पहिलीपासून विद्यार्थ्यांना मिळणार कॉम्प्युटरचे धडे… देवाचीहट्टी: लोकहित न्यूज क्वालिटी पोल्ट्री फार्म कंपनीकडून देवाचीहट्टी ( ता. खानापूर) मराठी प्राथमिक शाळेला संगणक ( कंप्युटर)…
-
रविंद्र चव्हाण महाराष्ट्र भाजपचे 12 वे प्रदेशाध्यक्ष
Read More: रविंद्र चव्हाण महाराष्ट्र भाजपचे 12 वे प्रदेशाध्यक्ष..जिल्हा भाजप युवा मोर्चा अध्यक्ष, मंत्री ते प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत मजल… मुंबई: लोकहित न्यूज देशात मोठ्या राज्यांपैकी एक असलेल्या महाराष्ट्र राज्य भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून रविंद्र चव्हाण…
-
-डॉक्टरदिन विशेष- – …रुग्ण आणि डॉक्टरांचे नाते घट्ट राहिले पाहिजे: डॉ. नाडगौडा..
Read More: -डॉक्टरदिन विशेष- – …रुग्ण आणि डॉक्टरांचे नाते घट्ट राहिले पाहिजे: डॉ. नाडगौडा..आज रुग्ण ऑनलाईनच्या मायजाळात भरकटत चाललेत… खानापूर: लोकहित न्यूज.. डॉक्टर अर्थात वैद्य हे आजच्या जगातील जणू देवच आहेत, मृत्यूपासून एक पाऊल दूर अर्थात…
-
आमटे पीकेपीएस कायमच माझ्या पाठीशी: चेअरमन कसर्लेकर
Read More: आमटे पीकेपीएस कायमच माझ्या पाठीशी: चेअरमन कसर्लेकरआमच्यात फोडा फोडीचे राजकारण करु नये; ते विरोधकांना जमनारच नाहीं… जांबोटी: लोकहित न्यूज बुडलेल्या आमटे (पीकेपीएस) कृषी पत्तीन संघाला मी संजीवनी दिली आहे, त्यासाठी…
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement

You May Have Missed

















