
Breaking News
Editor’s Choice
Relative News
Advertisement

Popular Blog
-
खानापुरात सर्वेअरचा ‘लोकायुक्त’ सर्वे…
Read More: खानापुरात सर्वेअरचा ‘लोकायुक्त’ सर्वे…जमिनीची पीटी सीट काढून देण्यासाठी 4500 लाच घेतांना लोकायुक्त पोलिसांच्या जाळ्यात, सहा महिन्यापूर्वी दोनदा कारवाई होवूनही सुरूच होता भ्रष्टाचार… खानापूर: लोकहित न्यूज सहा महिन्यापूर्वी…
-
अनुभवी मुंबई इंडियन्स पोहचली दुसऱ्या क्वालिफायमध्ये ….
Read More: अनुभवी मुंबई इंडियन्स पोहचली दुसऱ्या क्वालिफायमध्ये ….हिटमॅन रोहित शर्मा ठरला विजयाचा हिरो; गोलंदाज अश्विनीकुमार, यार्करकिंग बुमराहची चांगली चमक…. रविवारी मुंबईचा सामना पंजाबबरोबर रंगेल… चंदीगड: लोकहित क्रीडा न्यूज अठरा वर्षांच्या काळात…
-
पंजाब- आरसीबी यांच्यात पहिला क्वालिफायर उद्या…
Read More: पंजाब- आरसीबी यांच्यात पहिला क्वालिफायर उद्या…लखनौ -आरसीबी यांच्यातील आरसीबीच्या विजयाने पुढील सामन्यांचे चित्रं स्पष्ट… 29 मे च्या मुंबई – गुजरात यांच्यातील शेवटच्या साखळी सामन्यातील पराभूत बाहेर पडेल… मुंबई: लोकहित क्रीडा…
-
…तर बेळगांव -जांबोटी चोर्ला मार्ग बंद पडणार ..
Read More: …तर बेळगांव -जांबोटी चोर्ला मार्ग बंद पडणार ..मलप्रभेला पाणी आले असून आणखी काही दिवस पावसाचा मुक्काम वाढल्यास,कुसमळीजवळील पर्यायी पुल वाहून जाण्याची भीती.. जांबोटी: लोकहित न्यूज गेल्या आठवड्यापासून जांबोटी भागांसह देशाच्या काहीं…
-
ग्रामीण भागांत संस्कृतीचे जतन: खा. हेगडे
Read More: ग्रामीण भागांत संस्कृतीचे जतन: खा. हेगडेजांबोटी पश्चिम भागांतील चीखले, चापोलीसह लगतच्या गावांना आ.विठ्ठल हलगेकर यांच्या पुढाकाराने भेट… जांबोटी: लोकहित न्यूज.. खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात खऱ्या अर्थाने संस्कृतीचे पूर्वीपासून जतन…
-
पहलगाम हल्याला एक महिना उलटला तरीही अद्याप आरोपी सापडू शकले नाहीत?
Read More: पहलगाम हल्याला एक महिना उलटला तरीही अद्याप आरोपी सापडू शकले नाहीत?केंद्रीय संरक्षण खात्याकडून आरोपींची रेखाचित्रे प्रसिद्ध करूनही विलंब का?; एनआयए व सुरक्षा दलासमोर आव्हान, खानापुरात तिरंगा ध्वज यात्रा… नवीदिल्ली/ खानापूर : लोकहित न्यूज (…
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement

You May Have Missed
















