
Breaking News
Editor’s Choice
Relative News
Advertisement

Popular Blog
-
निधन वार्ता – . कणकुंबी माऊली विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनिल चिगुळकर यांना मातृशोक..
Read More: निधन वार्ता – . कणकुंबी माऊली विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनिल चिगुळकर यांना मातृशोक..जांबोटी: लोकहित न्यूज कालमणी (ता. खानापूर) येथील रहिवाशी इंदिरा गणपती चिगुळकर (वय.85) यांचे गुरुवारी वृध्दपकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन कर्ते मुलगे, एक विवाहित…
-
मेरडा येथे राहते घर पडून अंदाजे साडेसात लाखांचे नुकसान; पंचायतीकडून पाहणी..
Read More: मेरडा येथे राहते घर पडून अंदाजे साडेसात लाखांचे नुकसान; पंचायतीकडून पाहणी..शासनाने तत्काळ भरपाई देण्याची मागणी.. खानापूर: लोकहित न्यूज हलगा ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्या मेरडा ( ता. खानापूर) येथील तुकाराम परशराम सुत्तार यांचे राहते घर…
-
विद्यार्थ्यांनो गुरुवारीही बेळगांव ग्रामीण, कित्तूर्, खानापूरातील शाळांना सुट्टी…
Read More: विद्यार्थ्यांनो गुरुवारीही बेळगांव ग्रामीण, कित्तूर्, खानापूरातील शाळांना सुट्टी…बेळगांव : लोकहित न्यूज वाढत्या पावसाच्या प्रमाणामुळे पुन्हा गुरुवारी( 26 रोजी) बेळगांव शहर-ग्रामीण, खानापूर आणि कितुर तालुक्यांतील शाळा कॉलेजना सुट्टी आणखी एक दिवस वाढवण्याचा…
-
कणकुंबी चौकीजवळ अस्वल हल्यात गुरेराखी गंभीर जखमी…
Read More: कणकुंबी चौकीजवळ अस्वल हल्यात गुरेराखी गंभीर जखमी…वनखात्याची धावाधाव; तोंडावरच गंभीर दुखापत झालेल्या जखमींना बेळगांव इस्पितळात दाखल.. कणकुंबी: लोकहित न्यूज कंणकुंबी चौकीजवळील जंगलात गुरे चरायला गेलेल्या एका नागरिकांवर अस्वलाने हल्ला केल्याने…
-
शेतकऱ्यांचे हित आणि तालुक्यांतील युवकांना न्याय देण्यासाठी डीसीसी बँकेच्या रिंगणात: गर्लगूंजी कृषी पत्तीनचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक राजू सिद्धानी यांची डरकाळी…
Read More: शेतकऱ्यांचे हित आणि तालुक्यांतील युवकांना न्याय देण्यासाठी डीसीसी बँकेच्या रिंगणात: गर्लगूंजी कृषी पत्तीनचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक राजू सिद्धानी यांची डरकाळी…सिद्धानी हे आमदार विठ्ठल हलगेकर यांचे कट्टर समर्थक: तालुक्यातील कृषि पत्तींन अध्यक्ष – संचालकांकडे आशिर्वादाचे साकडे…. खानापूर: विलास कवठणकर (लोकहित न्यूज) जसजसे दिवस जवळ…
-
जांबोटी भागांत कोसळधार: आतापर्यंत आमगांव – 1112 तर कणकुंबीत -1002 मिमी पावसाची नोंद..
Read More: जांबोटी भागांत कोसळधार: आतापर्यंत आमगांव – 1112 तर कणकुंबीत -1002 मिमी पावसाची नोंद..खानापूर -बेळगांवातही पावसाचा जोर कायम; शेतीपिकांची मोठी नुकसान; नदी,नाले तुडुंब, मारुती मंदीर पाण्याखाली.. खानापूर:: लोकहित न्यूज ( विशेष प्रतिनिधी) कालपासून पावसाने अधिकच जोर…
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement

You May Have Missed

















