
Breaking News
Editor’s Choice
Relative News
Advertisement

Popular Blog
-
अखेर आमटे ग्राम पंचायतीकडून ‘गावठाण’ अतिक्रमण करणाऱ्यांना नोटीस जारी…
Read More: अखेर आमटे ग्राम पंचायतीकडून ‘गावठाण’ अतिक्रमण करणाऱ्यांना नोटीस जारी…‘लोकहित’ न्यूज च्या वृत्ताची ग्राम पंचायतीकडून दखल…. जांबोटी: लोकहित न्यूज आमटे ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील आमटे क्रमांक – 2 च्या अंगणवाडीजवळ शेणाचे ढीग टाकत…
-
खानापूर तहसीलदार ऑफिसमधील ‘प्रामाणिक’ उपतहसीलदार हरपला..
Read More: खानापूर तहसीलदार ऑफिसमधील ‘प्रामाणिक’ उपतहसीलदार हरपला..सामान्यांच्या समस्या सोडवणारा एकमेव ऑफिसर म्हणून कल्लाप्पा कोलकार यांची ओळख…. लोकहित न्यूज तर्फे भावपुर्ण श्रध्दांजली.. खानापूर : लोकहित न्यूज ऑफिसर कसा असावा याचे उदाहरण…
-
मलप्रभा कारखान्यावर मंत्री हेब्बाळकर पॅनेलची सत्ता…
Read More: मलप्रभा कारखान्यावर मंत्री हेब्बाळकर पॅनेलची सत्ता…शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र ठरणार; मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची माहिती.. खानापूर. :लोकहित न्यूज संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या मलप्रभा साखर कारखान्यावर मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या…
-
टीम इंडियाने पाकिस्तानला चारली धूळ ; तिलक वर्मा ‘ठरला’ विजयाचा हिरो!
Read More: टीम इंडियाने पाकिस्तानला चारली धूळ ; तिलक वर्मा ‘ठरला’ विजयाचा हिरो!अटीतटीच्या सामन्यात अखेर 5 गडी राखून विजय आशिया कपवर कोरले नाव ; कुलदीप यादवची चमकदार कामगिरी.. दुबई: लोकहित न्यूज नेटवर्क आशिया कपसाठी रविवारी झालेल्या…
-
शूरवीरांच्या ‘वडगावात’ जांबोटी दुर्गेची दौड….
Read More: शूरवीरांच्या ‘वडगावात’ जांबोटी दुर्गेची दौड….भक्तिमय वातावरणात गावकऱ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग… जांबोटी : लोकहित न्यूज शहीद जवान धोंडीबा देसाई यांच्यासह अनेक जवानांनी देशासाठी बलिदान सार्थकी लावलेल्या वडगावात (ता. खानापुर)…
-
राज्यात भाजपपेक्षा कॉग्रेसच्या काळातच ‘दुप्पट’ भ्रष्टाचार…
Read More: राज्यात भाजपपेक्षा कॉग्रेसच्या काळातच ‘दुप्पट’ भ्रष्टाचार…कंत्राटदार संघटनेची थेट मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार; विरोधकांना आयते कोलीत ,सरकारला घेरणार का? बंगळूर: लोकहित न्यूज नेटवर्क राज्यात काँग्रेसचे सरकार येवून दोन वर्षे संपत…
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement















