
Breaking News
Editor’s Choice
Relative News
Advertisement

Popular Blog
-
कोण होणार? जांबोटी क्रिकेट ‘लीग’चा ‘हीरो’ ; आज ठरणार..
Read More: कोण होणार? जांबोटी क्रिकेट ‘लीग’चा ‘हीरो’ ; आज ठरणार..आज सकाळच्या सत्रात सेमी फायनल तर दुपारनंतर फायनल युद्ध होईल; हजारों प्रेक्षकांची राहणार उपस्थिती… जांबोटी: विलास कवठणकर (लोकहित न्यूज)… गेल्या आठवडाभर क्रिकेटप्रेमींना उत्सव…
-
नेपाळमध्ये योगासन स्पर्धेत प्रथम ‘क्रमांकी’ गुरखे बंधूंना आ. विठ्ठल हलगेकर यांच्याकडून शाब्बासकीची ‘थाप’…
Read More: नेपाळमध्ये योगासन स्पर्धेत प्रथम ‘क्रमांकी’ गुरखे बंधूंना आ. विठ्ठल हलगेकर यांच्याकडून शाब्बासकीची ‘थाप’…तालुक्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कोरले ‘नाव ‘ ; त्याबद्दल मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव…. खानापूर: लोकहित न्यूज.. नेपाळमध्ये पार पडलेल्या इंडो नेपाळ अंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या…
-
सरस्वती पूनाप्पा कणगुटकर यांचे निधन…
Read More: सरस्वती पूनाप्पा कणगुटकर यांचे निधन…सोमवारी रक्षाविसर्जन होणार आहे, त्याच्या पश्चात दोन मुलगे, सुना नातवंडे असा परिवार.. जांबोटी: लोकहित न्यूज .. जांबोटी येथील रहिवाशी सरस्वती पूनाप्पा कणगुटकर (वय. 85) …
-
तहसीलदार ,सीपीआय यांची दारोळीला भेट; पण, न्याय सोमवारी….
Read More: तहसीलदार ,सीपीआय यांची दारोळीला भेट; पण, न्याय सोमवारी….तहसीलदार मंजुळा नाईक यांची मुतगेकर कुटुंबाशी अर्धा खर्च चर्चा; पण, सीपीआय साहेब का? तापले बर, कोणी दाबले का? दारोळी: लोकहित न्यूज तक्रारीप्रमाणे तहसीलदार…
-
गावच्या गावडे, गुरवांची दादागिरी का? देवाचीहट्टीतही असाच प्रकार….
Read More: गावच्या गावडे, गुरवांची दादागिरी का? देवाचीहट्टीतही असाच प्रकार….दारोळीत दोघांवर बहिष्काराचा प्रकार: तहसिलदार मंजुळा नाईक आज दारोळीत; गावच्या देवस्कीची कामे करतात म्हणजे हे लोक राजे का? यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज… जांबोटी: लोकहित…
-
तालुक्यात उत्तम प्रशासन आणा: विलास बेळगावकर
Read More: तालुक्यात उत्तम प्रशासन आणा: विलास बेळगावकरनूतन तहसिलदार मंजुळा नाईक यांचे जांबोटी सोसायटी अध्यक्ष विलास बेळगावकर यांच्याकडून स्वागत… खानापूर: लोकहित न्यूज चार दिवसांपूर्वी खानापूरचे नूतन तहसिलदार म्हणून रूजू झालेल्या…
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement

You May Have Missed

















