
Breaking News
Editor’s Choice
Relative News
Advertisement

Popular Blog
-
खानापूर पोलिसांच्या दबंगगिरीचा ‘गॉडफादर’ कोण? नागरिकांचा प्रश्न…
Read More: खानापूर पोलिसांच्या दबंगगिरीचा ‘गॉडफादर’ कोण? नागरिकांचा प्रश्न…सीपीआय तालुक्याचे ‘साब ..? ! ‘मटका, गांज्या, क्रिकेट बेटिंग, जमिनीतून लुटालुट, बेकायदेशीर वाळू वाहतुकीला पोलिसांचे बळ? ; तर दुसरीकडे याच पोलिस खाकीची सामान्य नागरिकावर दमदाटी…
-
जांबोटी माध्यमिक विद्यालयाकडून माजी विद्यार्थी ‘अग्नी शूरवीरांना’ मनाचा मुजरा!
Read More: जांबोटी माध्यमिक विद्यालयाकडून माजी विद्यार्थी ‘अग्नी शूरवीरांना’ मनाचा मुजरा!जांबोटी माध्यमिक विद्यालयात विशेष सत्कार , पुढच्या वाटचालीस दिल्या शुभेच्छा! जांबोटी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर) विश्वभारत सेवा समिती संचलित जांबोटी माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची…
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीतील चर्चमध्ये प्रार्थना….
Read More: पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीतील चर्चमध्ये प्रार्थना….देशवासीयांना दिल्या ख्रिसमस नाताळच्या शुभेच्छा… नवीदिल्ली : लोकहित न्यूज (विलास कवठणकर) काल देशभरात ख्रिसमस नाताळ हा ख्रिश्चन धर्मियांचा सन मोठया उत्साहात साजरा झाला.…
-
पंचायत इमारतीचे काम लवकरच पूर्ण करणार: चेअरमन आरोही अनंत सावंत..
Read More: पंचायत इमारतीचे काम लवकरच पूर्ण करणार: चेअरमन आरोही अनंत सावंत..बैलूर ग्राम पंचायत इमारतीची स्लॅब भरणी; सर्व सदस्य, मान्यवरांची उपस्थिती… बैलूर: लोकहित न्यूज(विलास कवठणकर) आमच्याच काळात सुसज्ज ग्राम पंचायत इमारत उभारण्याचे भाग्य लाभले ही…
-
अरुण महाराज यांच्या आईं राधाबाई गो. कणगुटकर यांचे निधन
Read More: अरुण महाराज यांच्या आईं राधाबाई गो. कणगुटकर यांचे निधनत्या 106 वर्षांच्या होत्या; त्यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे पनतवंडे असा परिवार… जांबोटी : लोकहित न्यूज .. जांबोटी ( ता. खानापूर)…
-
ठळक बातम्या..
Read More: ठळक बातम्या..खानापूर -जांबोटी: लोकहित न्यूज… 1) –उद्या गुरुवार दिनांक 25 श्री स्वयंभू मारूती हब्बनहट्टी तीर्थक्षेत्रावर श्री स्वयंभू मारूती मंदिरासमोर नवीन फरशी बसवणे योजनेचे पूजन, आमदार विठ्ठल…
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement















