जांबोटी: लोकहित न्यूज
बेळगांव आणि जांबोटी भागाला जोडणारे महत्वाचा पुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलप्रभा नदीवरील कुसमळी पुलाचे काम दोन महीन्यात पूर्ण होणार का? असा प्रश्न वाहतूकदार आणि जांबोटी भागाला पडला आहे.. आ. विठ्ठल हलगेकर यानी याचा पाठपुरावा करण्याची मागणी होत आहे..

Leave a Reply