Uncategorized
-
आमदार विठ्ठल हलगेकर सर वाढदिवस विशेष…
तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठल सोमांना हलगेकर साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…. Read More
-
‘स्त्री’ साहित्याची सुरवात ओव्यांनी झाली प्रा.डॉ.संजीवनी तडेगावकर
माचीगड साहित्य संमेलन: साहित्य म्हणजे एकत्र संवाद; गावच्या संस्कृतीचे कौतुक ,मनातून ओतणारे हेच खरे साहित्य,… Read More
-
‘लोकहित न्यूज’चा दणका – देवाचीहट्टीतील ‘त्या’ नुकसानग्रस्त रताळी पिकाची वनखात्याच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी…
फॉरेस्ट गार्डकडून भरपाई मिळवून देण्याची शेतकऱ्यांना हमी; फॉरेस्ट खाते हत्तींच्या मागावर… देवाचीहट्टी: लोकहित न्यूज … Read More
-
पंचायत इमारतीचे काम लवकरच पूर्ण करणार: चेअरमन आरोही अनंत सावंत..
बैलूर ग्राम पंचायत इमारतीची स्लॅब भरणी; सर्व सदस्य, मान्यवरांची उपस्थिती… बैलूर: लोकहित न्यूज(विलास कवठणकर) … Read More
-
ओलमणीत उद्या( बुधवार) क्रिकेट लीगचे ‘चौथे पर्व ‘
माजी आ. अरविंद पाटील पुरस्कृत स्पर्धा; 1लाख 1रु पहिले,70 हजार 1 रू द्वितीय बक्षिस, 12… Read More
-
खानापुरचे ‘युवा आयकॉन’ श्री. प्रसाद पाटील साहेब वाढदिवस विशेष…
सामाजिक कार्यात वाहून घेणारे नेतृत्व…. मुळचे गर्लगुंजी ( ता. खानापूर) येथील रहिवाशी गर्लगुंजी ग्राम… Read More
-
आमदार म्हणतात- एमएसएल (MSL) बार परमिशनसाठी माझ्या नावाचा वापर कोण करतय?
विरोधीकडील काहीं लोकांची धडपड जोरात सुरू; त्यातील एक महिला माझ्याकडे आली होती: आ. हलगेकर….… Read More
-
विरोधी पक्ष नेता द्या; नाही तर दोन्हीं उपमुख्यमंत्रीपदे रद्द करा; उद्धव ठाकरे
विरोधी पक्ष नेता नसतांना कसे चालवता सरकार? याला एकाधिकार म्हणावे का?… मुंबई: लोकहित न्यूज (राजकिय)…… Read More
-
काँग्रेस सरकारच्या ‘गृहलक्ष्मी’ योजनेमुळे महिला बनल्या ‘ व्यवसायिक ‘
राज्य सरकारच्या पंच्यहमी गॅरंटी योजनांमुळे नागरीक आणि महिलांचे जीवनमान सुधारल्याचे नागरिकांचे मत; नंदगडात जिल्हा व… Read More
-
रो -कोंची कमाल – एकटा ‘सिक्सर किंग’ तर ‘दुसरा शतकवीर’अन् भारत विजयी..
भारताने 349 रणांचे आव्हान देताना 17 रणांनी द. आफ्रिकेवर मिळवला विजय… रांची: लोकहित न्यूज क्रीडा… Read More
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement












