देश-विदेश
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट; अनेक तर्क-वितर्क?..
हिंदी हवी कशाला? विविध संपादकांनी लिहिलेले पुस्तक उद्धव ठाकरे यांच्याकडून फडणवीस यांना भेट.. मुंबई: लोकहित… Read More
-
-अभिमानास्पद – युनेस्को’कडून शिवरायांच्या स्वराज्यातील 12 किल्ल्यांना जागतिक ‘ ‘वारसा’ स्थळांचा दर्जा..
महाराष्ट्र – केंद्र सरकारच्या प्रयत्नांना यश; शिवप्रेमींकडून सरकारचे अभिनंदन.. मुंबई: लोकहित न्यूज हिंदवी स्वराज्याचे… Read More
-
….एकत्र आलोय,एकत्र राहण्यासाठी: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे…
राज ठाकरे – उद्धव ठाकरे यांच्या एकत्र मेळाव्यातून विरोधकांना सूचक टोला .. मुंबई ( वरळी,… Read More
-
रविंद्र चव्हाण महाराष्ट्र भाजपचे 12 वे प्रदेशाध्यक्ष
..जिल्हा भाजप युवा मोर्चा अध्यक्ष, मंत्री ते प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत मजल… मुंबई: लोकहित न्यूज देशात मोठ्या… Read More
-
-ब्रेकिंग न्यूज – अखेर टप्या टप्याने इराण- इस्रायल यांच्यातील संघर्ष थांबणार : डोनाल्ड ट्रम्प ….
पहिल्यांदा इराणकडून शस्त्रसंधी होईल, त्यानंतर इस्रायल करेल 12 दिवसांनी युद्धबंदी.. वृत्तसंस्था: वॉशिंग्टन लोकहित न्यूज..(देश -विदेश)… Read More
-
पोस्ट खात्यात आता पिनकोडऐवजी डिजीपीन प्रणाली…
पोस्टातून थेट सबधिंताच्या दारात पत्रासह, विविध कागदपत्रे पोहचणार.. नवी दिल्ली: लोकहित न्यूज.. मोबाईल, फोन… Read More
-
तब्बल 18 वर्षानंतर आरसीबीने आयपीएल ट्रॉपीवर कोरले नाव….
मंगळवारी अहमदाबाद मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात पंजाबचा 6 धावांनी पराभव; शशांक सिंग एकेरी झुंज व्यर्थ..… Read More
-
अनुभवी मुंबई इंडियन्स पोहचली दुसऱ्या क्वालिफायमध्ये ….
हिटमॅन रोहित शर्मा ठरला विजयाचा हिरो; गोलंदाज अश्विनीकुमार, यार्करकिंग बुमराहची चांगली चमक…. रविवारी मुंबईचा सामना… Read More
-
पहलगाम हल्याला एक महिना उलटला तरीही अद्याप आरोपी सापडू शकले नाहीत?
केंद्रीय संरक्षण खात्याकडून आरोपींची रेखाचित्रे प्रसिद्ध करूनही विलंब का?; एनआयए व सुरक्षा दलासमोर आव्हान, खानापुरात… Read More
-
कर्नाटकात येत्या तीन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता…
गेल्या दोन दिवसापासून मान्सूनपूर्व पावसाचे वातावरण; रवीवारी बंगळूरला पावसाने झोडपले, गुरुवारपर्यंत पावसाचा ‘येलो अलर्ट ‘… Read More
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement

Recent News