Vilas Kavatankar
-
तलाव नसतानाच पडला खर्च: जोतिबा भेंडिगेरी यांचा आरोप..
बेकवाड पंचायतीचे प्रकरण, तालुका पंचायत मॅनेजरांना निवेदन सादर; पीडीओ म्हणतात कायदेशीरच केले काम .. … Read More
-
वाल्मिकी महर्षी यांच्यामुळे ‘समजले’ पुरुषोत्तम श्रीराम !
मान्यवरांचे विचार; जांबोटीत महर्षी श्री वाल्मिकी जयंती उत्सव ! जांबोटी: लोकहित न्यूज हिंदू धर्मातील… Read More
-
त्वरा करा …शेवटची संधी ! कलाश्री बंपर ऑफर्स ; 25 हजारची खरेदी करा अन् जिंका कार किंवा दोन लाखाचे आकर्षक बक्षीस!
चालू महिन्यात होणार सोडत; ग्राहकांनी लाभ घेण्याचे कलाश्रीतर्फे आवाहन… बेळगांव:लोकहित न्यूज .. कर्नाटकसह गोवा,… Read More
-
शैक्षणिक आणि आर्थिक सर्वेक्षणामुळे शाळांना आणखी अकरा दिवस दसरा सुट्टी..
मुख्यमंत्र्यांची घोषणा ; 18 तारखेपर्यंत सुट्टी असेल,सरकारी, अनुदानित शाळांचा समावेश.. बंगळूर : लोकहित न्यूज… Read More
-
नंदगड मार्केटिंगवर मा. आ. अरविंद पाटील यांचेच ‘राज्य’..
एकूण 13 जागांपैकी 10 जागांची पाटील यांच्या बाजूने बिनविरोध निवड; उर्वरीत 3 जागांसाठी रविवारी होणार… Read More
-
राज्यातील 27 जिल्ह्यांमध्ये सुपर ‘स्पेशालिटी’ हॉस्पिटलची व्यवस्था: मुख्यमंत्री सिद्धरामय्या..
शनिवारी बेळगावातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसह विविध कामांचे लोकार्पण… बेळगांव: लोकहित न्यूज .. आमचे सरकार… Read More
-
‘ अक्रम – सक्रम’कमिटीने दिले 10 शेतकऱ्यांना जमिनीचे ‘हक्कपत्र ‘
आ. विठ्ठल हलगेकर यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार आणि अक्रम – सक्रम कमिटीची बैठक सपन्न.. खानापूर: लोकहित… Read More
-
वडगांवात (जांबोटी) अतिवृष्टीमुळे शेड पडून दोन ट्रॅक्टरांचे नुकसान..
जांबोटी ग्राम पंचायत उपाध्यक्ष व गावचे सदस्य सुनिल देसाई यांच्याकडून पाहणी.. जांबोटी: लोकहित न्यूज… Read More
-
अखेर आमटे ग्राम पंचायतीकडून ‘गावठाण’ अतिक्रमण करणाऱ्यांना नोटीस जारी…
‘लोकहित’ न्यूज च्या वृत्ताची ग्राम पंचायतीकडून दखल…. जांबोटी: लोकहित न्यूज आमटे ग्राम पंचायत… Read More
-
खानापूर तहसीलदार ऑफिसमधील ‘प्रामाणिक’ उपतहसीलदार हरपला..
सामान्यांच्या समस्या सोडवणारा एकमेव ऑफिसर म्हणून कल्लाप्पा कोलकार यांची ओळख…. लोकहित न्यूज तर्फे भावपुर्ण श्रध्दांजली..… Read More
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement












