Vilas Kavatankar
-
जांबोटीत सोमवारी भव्य राम मंदिराचे भूमिपूजन….
आमदार, माजी आमदारांसह -जिल्हा तालुक्यातील मान्यवर राहणार उपस्थित… जांबोटी: लोकहित न्यूज ( विलास कवठणकर) … Read More
-
आमदार म्हणतात- एमएसएल (MSL) बार परमिशनसाठी माझ्या नावाचा वापर कोण करतय?
विरोधीकडील काहीं लोकांची धडपड जोरात सुरू; त्यातील एक महिला माझ्याकडे आली होती: आ. हलगेकर….… Read More
-
माझ्या पीएला कामावरुन कमी करा; आ. हलगेकर यांचे विधानसभा सचिवांना पत्र…
चुकीच्या पद्धतीने काम केल्याचा ठपका; शिरोली प्रकरण भोवले… बेळगांव::लोकहित न्यूज ( विलास कवठणकर) चुकीच्या… Read More
-
खानापूर समिती नेत्यांना पोलिसांकडून ‘अटक ‘…
आजचा मराठी भाषिकांचा मेळावा बंद पाडण्याचे सरकारचे कारस्थान; तरीही मराठी भाषिकांच्या भावना बुलंद… खानापूर: लोकहित… Read More
-
तालुक्यात ‘कमिशन’राज’ कुणाचे? अधिकाऱ्यांचे की, नेत्यांचे?…
सामान्य नागरिक म्हणतात..तालुक्यात काहीच राम राहिला नसून, सच्चा वाली नाही कोण उरला… वाळूसह इतर कमिशन… Read More
-
विरोधी पक्ष नेता द्या; नाही तर दोन्हीं उपमुख्यमंत्रीपदे रद्द करा; उद्धव ठाकरे
विरोधी पक्ष नेता नसतांना कसे चालवता सरकार? याला एकाधिकार म्हणावे का?… मुंबई: लोकहित न्यूज (राजकिय)…… Read More
-
रोहित 20 हजारी ; यशस्वीचे पहिले शतक यशस्वी… भारताचा द.आफ्रिकेवर मालिका विजय…
विराटचेही जलद अर्ध शतक; प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेने दिले होते 271 धावांचे आव्हान; भारतीय गोलंदाजी… Read More
-
काँग्रेस सरकारच्या ‘गृहलक्ष्मी’ योजनेमुळे महिला बनल्या ‘ व्यवसायिक ‘
राज्य सरकारच्या पंच्यहमी गॅरंटी योजनांमुळे नागरीक आणि महिलांचे जीवनमान सुधारल्याचे नागरिकांचे मत; नंदगडात जिल्हा व… Read More
-
अध्यक्ष होताच राजू चिखलकर यांच्याकडून शाळेची चोहोबाजूंनी ‘स्वच्छता मोहिम ‘ गाव आणि परिसरातून कौतुकाचा ‘वर्षाव ‘
अध्यक्ष होताच दुसऱ्याच दिवशी विकासात्मक पाऊल; उपाध्यक्ष सर्व सदस्यांचे मोठें सहकार्य… जांबोटी: लोकहित न्यूज … Read More
-
माजी आ. परशुरामभाऊ नंदीहळी यांच्या पत्नीचे निधन….
वार्धक्याने आज सायंकाळी झाले निधन; त्या 90 वर्षांच्या होत्या,त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली ,… Read More
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement













