Vilas Kavatankar
-
‘गवाळीत’ गवी रेड्याचा हल्ला; एक जण गंभीर जखमी…
शेताकडे जात असलेल्या शेतकऱ्यावर गवीरेड्याने अचानक हल्ला चढविला; टेम्पोतून दवाखान्यात दाखल… खानापूर : लोकहित न्यूज… Read More
-
मूलभूत सुविधा,15 लाख, ठोस शासकीय कार्यवाहीनंतरच स्थलांतर: आमगावकर..
खानापूर ब्लॉक काँग्रेस शिष्ट मंडळाची आमगावला भेट; लेखी मागण्या द्या, सरकारला पाठवू – वनखाते. आमगाव:… Read More
-
मंत्री सतीश जारकीहोळी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार?
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र येतींद्र यांच्या वक्तव्याने राज्याचे राजकारण निघाले ढवळून… बंगळूर: लोकहित न्यूज नेटवर्क..… Read More
-
बैलूर पंचायतीचा ‘देवाचीहट्टी’अंगणवाडी इमारतीला ‘शॉक ‘ ?
पीडीओ,सेक्रेटरी’ बॉस’ ; पंचायत अध्यक्ष – सदस्यांचे कायच चालेना ; आता जनततेने जावे कुठे? देवाचीहट्टी:… Read More
-
बैलूर ‘ लक्ष्मीच्या ‘पालव्यांची देवाचीहट्टीत पूजा!
भक्तिमय वातावरणात घेतले गावकऱ्यांनी दर्शन .. देवाचीहट्टी: लोकहित न्यूज .. पुढील वर्षी बैलुर ( ता.… Read More
-
!दिवाळी सणाच्या सर्वांना गोड गोड शुभेच्छा!
श्री. प्रसाद व्यंकट पाटील . – प्रदीप व्यंकट पाटील . Read More
-
बैलूर – जांबोटी तसेच तालुकावासियांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!
शुभेच्छुक – श्री. प्रदीप गोपाळ कवठणकर – ग्राम पंचायत सदस्य देवाचीहट्टी, ग्राम… Read More
-
ग्रामीण भागातही क्रिकेट लोकप्रिय :आ. विठ्ठल हलगेकर
मान येथे क्रिकेट स्पर्धेचे उद्धघाटन; मान्यवरांची उपस्थिती.. कणकुंबी: लोकहित न्यूज ( क्रीडा प्रतिनिधी) कमी… Read More
-
दिपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
शुभेच्छुक – –विकासाचे महामेरू श्री सुनिल शंकर देसाई – –ग्राम पंचायत उपाध्यक्ष… Read More
-
मोरबमधील ‘त्या’ 164 एक्कर जमिनीसाठी अधिकाऱ्यांची लाखोंची ‘डील ‘ ? नागरिकात रंगली चर्चा
वनखात्याकडे जमीन जाते असे सांगून, देणाऱ्यांची मर्जी नसतानाही जबरदस्तीने जमिनी खरेदीचा गडगंज लोकांचा फंडा.. … Read More
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement












