Vilas Kavatankar
-
सरस्वती पूनाप्पा कणगुटकर यांचे निधन…
सोमवारी रक्षाविसर्जन होणार आहे, त्याच्या पश्चात दोन मुलगे, सुना नातवंडे असा परिवार.. जांबोटी: लोकहित न्यूज… Read More
-
तहसीलदार ,सीपीआय यांची दारोळीला भेट; पण, न्याय सोमवारी….
तहसीलदार मंजुळा नाईक यांची मुतगेकर कुटुंबाशी अर्धा खर्च चर्चा; पण, सीपीआय साहेब का? तापले बर,… Read More
-
गावच्या गावडे, गुरवांची दादागिरी का? देवाचीहट्टीतही असाच प्रकार….
दारोळीत दोघांवर बहिष्काराचा प्रकार: तहसिलदार मंजुळा नाईक आज दारोळीत; गावच्या देवस्कीची कामे करतात म्हणजे हे… Read More
-
तालुक्यात उत्तम प्रशासन आणा: विलास बेळगावकर
नूतन तहसिलदार मंजुळा नाईक यांचे जांबोटी सोसायटी अध्यक्ष विलास बेळगावकर यांच्याकडून स्वागत… खानापूर: लोकहित… Read More
-
अधिवेशनाच्या काळात शेतकरी परिषद भरवण्याची परवानगी द्या..
शेतकरी संघटना आणि ग्रीन आर्मीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर.. बेळगांव : लोकहित न्यूज.. शेतकऱ्यांच्या… Read More
-
हे! पहा जांबोटी ग्रा. पंचायतीचे स्वच्छता अभियान….
बसस्थानच्या प्रवेशद्वारावरच घाणीचे साम्राज्य; स्थानिकांसह संपूर्ण भागाला त्रास…. जांबोटी : लोकहित न्यूज ( विलास कवठणकर)… Read More
-
बिहारमध्ये दहाव्यांदा ‘नितीराज ‘…
जनतेत नीतिशकुमार क्रेझ कायम; भाजपच्या दोन उपमुख्यमंत्र्यांनी घेतली गोपनीयतेची’ शपथ ‘ पाटणा: लोकहित न्यूज… Read More
-
उत्तर कर्नाटकातील आमदार समस्या मांडतच नाहीत: सभापती बसवराज होरट्टी
तर,..मग जनतेच्या समस्या कशा सुटणार? वर आणि या आमदारांचे बोट सरकारकडे; 8 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन…… Read More
-
बिहार शपथविधी- नितीशकुमार दहाव्यांदा घेणार उद्या मुख्यमंत्रीपदाची ‘शपथ’
भाजप 16 जेडीयूचे 15 मंत्र्यांचा उद्या (20 ) रोजी होणार प्राथमिक शपथविधी; पंतप्रधान नरेंद्र मोदी… Read More
-
बैलुर रोडला सोनारवाडीजवळ पीडब्लूडीच्या (pwd) रस्त्यावर ‘अतिक्रमण ‘
नागरिकांची तक्रार; पाहणी करुन कारवाई करण्याचा बांधकाम खात्याचा इशारा .. विलास कवठणकर: लोकहित न्यूज … Read More
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement












