Vilas Kavatankar
-
खानापुरात उद्या डीसीसी बँकेचे नूतन अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांचा सत्कार….
खानापूरचे संचालक , मा. आ. अरविंद पाटील यांची माहिती; तालुक्यातील सर्व कृषी पत्तीन संघाचे पदाधिकारी… Read More
-
आंबोळी क्रॉस ते कान्सूली रस्ता तत्काळ दरुस्त करा; आ. विठ्ठल हलगेकर
बांधकाम खात्याला आदेश; नवीन रस्ता लवकरच मंजूर करण्याची गावकऱ्यांना हमी… खानापूर: लोकहित न्यूज ( विलास… Read More
-
धक्कादायक – लोंढा – रामनगर परिसरातील 9 अल्पवयीन मुली अचानक बेपत्ता….
परराज्यात विक्री केल्याचा संशय; लोंढा रामनगर -पोलीस हद्दीतील घटना, स्थानिक आणि बाहेरील एजंट यासाठी कार्यरत….… Read More
-
जांबोटी ‘लीग’चा गेल्या वर्षीचा विजेता ; यंदा एसएन पोल्ट्री संघाकडून पराभूत….
एसएन पोल्ट्री संघ ठरला जांबोटी विभाग लीगचा प्रथम मानकरी: आमगाव संघ दुसरा विजेता..…. जांबोटी: विलास… Read More
-
जांबोटी क्रिकेट ‘लीग ‘ च्या दुसऱ्या फायनलचे मा. केडीपी सदस्य प्रकाश पाटील यांच्याहस्ते….
तोराळी विरुद्ध आमगाव यांच्यातील सामना; जिंकेल जाईल फायनलमध्ये…. जांबोटी: लोकहित न्यूज… जांबोटी विभाग क्रिकेट… Read More
-
जांबोटी विभाग क्रिकेट लीग लाईव्ह…
चिखले आणि नागुर्डा यांच्यात पहिली सेमी फायनल रंगतदार स्थितीत सुरु… जांबोटी: लोकहित न्यूज… … Read More
-
थोड्याच वेळात जांबोटी क्रिकेट ‘लीग’ चे सेमी फायनल; दुपारी फायनल सामना….
जांबोटी: लोकहित न्यूज जांबोटी क्रिकेट लीगच्या अंतिम सामन्यांना तासाभरात सुरवात होणार आहे, प्रणाली स्ट्रायकरर्स … Read More
-
कोण होणार? जांबोटी क्रिकेट ‘लीग’चा ‘हीरो’ ; आज ठरणार..
आज सकाळच्या सत्रात सेमी फायनल तर दुपारनंतर फायनल युद्ध होईल; हजारों प्रेक्षकांची राहणार उपस्थिती… … Read More
-
नेपाळमध्ये योगासन स्पर्धेत प्रथम ‘क्रमांकी’ गुरखे बंधूंना आ. विठ्ठल हलगेकर यांच्याकडून शाब्बासकीची ‘थाप’…
तालुक्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कोरले ‘नाव ‘ ; त्याबद्दल मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव…. खानापूर:… Read More
-
सरस्वती पूनाप्पा कणगुटकर यांचे निधन…
सोमवारी रक्षाविसर्जन होणार आहे, त्याच्या पश्चात दोन मुलगे, सुना नातवंडे असा परिवार.. जांबोटी: लोकहित न्यूज… Read More
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement













