खानापूर
-
कारगील युद्धात राज्यात एकमेव शहीद जवान; धोंडीबा देसाई यांच्या स्मरणात वडगांवात उद्या उभारणार प्रवेश कमान…
वडगांव ( जांबोटी) गावकऱ्यांचा मानस; आजी -माजी आमदार मान्यवर उपस्थित राहणार.. जांबोटी: लोकहित न्यूज.. 1999… Read More
-
अठरा वर्षानंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांची भरली एक दिवसाची शाळा
जांबोटी माध्यमिक विद्यालयातील 2006-07 बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा.. जांबोटी: लोकहित न्यूज आजच्या धावपळीच्या जीवनात… Read More
-
कौलापुरवाडावासियांच्या जीवावर उठणाऱ्या क्वालिटीला कंपनीला कुणाचा आशीर्वाद?
नव्याने होवू घातलेला ह्याथरी (hetchery ) प्रोजेक्ट तत्काळ थांबवा; गावकऱ्यांचे बैलूर ग्रा. पंचायतीला निवेदन, एनओशी… Read More
-
मुख बसवनगरातील श्री बसवेश्वर मंदिराचा आ. हलगेकर यांच्याहस्ते पायाखोदाई
खानापूर: लोकहित न्यूज मुख बसवनगर येथील बसवेश्वर मंदिराचा पायाखोदाई कार्यक्रम नुकताच पार पडला. आमदार विठ्ठल… Read More
-
जांबोटी, आमटे, गोल्याळी, हब्बनहट्टीत आज श्री रामांचा गजर..
विविध धार्मिक कार्यक्रम, नाटक ,महाप्रसादाचे आयोजन… जांबोटी: लोकहित न्यूज राम जन्मला ला गं सखे! राम… Read More
-
अन्न पुरवठा, मार्केटिंगकडूनच रेशन पुरवठा कमी; कमी पडलेला दीड क्विंटल कोटा काढणार भरून…
रेशन वाटप तालुका कमीटी अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांची माहिती, रेशन दुकानदार संघटना अध्यक्षावर होणार कारवाई..… Read More
-
कायमस्वरूपी काम न झाल्याच्या तणावातून निट्टूर ऑपरेटर संजय यांची आत्महत्या?
तालुक्यात एकच खळबळ;; घरगुती कोणते कारण नसून पंचायतीतून दबाव का? पोलिस तपासानंतर होणार स्पष्ट.. खानापूर:… Read More
-
हाकेच्या अंतरावर नदी तरीही तोराळी वाड्यावर पाणी समस्या..
एक वर्षापासून गोल्याळी पंचायतीच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांचे हाल, दखल न घेतल्यास मोर्चाचा इशारा.. तोराळी: लोकहित… Read More
-
बैलूर ग्राम पंचायत इमारतीची पायाभरणी
वीस लाखाच्या फंडातून पूर्ण होणार काम.. बैलूर:: लोकहित न्यूज बैलूर (ता. खानापूर) ग्राम पंचायतीच्या… Read More
-
आधुनिक संगीत सोंगीतून समाज प्रबोधन..
देवाचीहट्टीत पांडूरंग सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी मनोरंजनात्मक कार्यक्रमाला दाद.. देवाचीहट्टी: लोकहित न्यूज आजच्या समाजात पूर्णपणे… Read More
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement

Recent News