खानापूर
-
आ. विठ्ठल हलगेकर यांच्याकडून देवलत्ती, पारीशस्वाड पूर्व भागात धार्मिक, नागरी विकास कामांचा धूमधडाका….
देवलत्ती, पारीश्र्वड येथे आ. हलगेकर यांचा सत्कार; शाळा खोल्या, श्री यल्लमा देवी मंदीर स्लॅब पूजा,… Read More
-
जेंव्हा माजी पंचायत अध्यक्षांचे पती ‘आरोग्य दूत’ बनतात….
सामाजिक कार्यकर्ते व्यंकट पाटील यांच्याकडून तोराळी गावात कीटकनाशक औषधाची फवारणी; इतरांनीही आदर्श घेण्याची गरज… देवाचीहट्टी:… Read More
-
उद्या काँग्रेस कार्यकर्त्यांची खानापुरात (रायगड) बैठक…
मंगळवारी बंगळूरात होणाऱ्या खा.राहूल गांधी यांच्या कार्यक्रमाबद्दल होणार चर्चा.. खानापूर: लोकहित न्यूज मंगळवारी… Read More
-
…गरिबांचे कैवारी युवा नेते अलीम नाईक…
खानापूरचा उगवता तारा; वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षाव … खानापूर : लोकहित न्यूज समाजासाठी… Read More
-
..जांबोटी बस स्थानकावरील अतिक्रमण हटवा…
जांबोटी समाज सुधारक संघाची पंचायतीकडे मागणी; जाहिरात फलकांनी झाकोळले बस स्थानक… जांबोटी: लोकहित न्यूज … Read More
-
ग्रा. पं. सदस्य प्रसाद पाटील यांच्या प्रयत्नातून पाच गावांना मिळणार ‘आरोग्य कवच ‘…
केएलईचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत देसाई आणि ग्रा.पं. सदस्य प्रसाद पाटील यांच्यात प्रदीर्घ चर्चा…. खानापूर:… Read More
-
सदा ‘आनंद’ देणाऱ्या ‘एमडी’यांचा जांबोटीत वाढदिवस उत्सव!
भागांतील नेत्यांकडून दौलतरावांच्या निवस्थानी सदानंद पाटील यांना पुष्पहार घालून शुभेच्छांचा वर्षाव! जांबोटी: लोकहित न्यूज … Read More
-
बेकवाडच्या शेतकऱ्याला मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्याकडून 50 हजाराचे आर्थिक सहाय्य…
युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांच्याकडून पाटील कुटुंबीयांचे सांत्वन…. खानापूर: लोकहित न्यूज.. मागच्या आठवड्यात बेकवाड… Read More
-
बेकवाडच्या शेतकऱ्याला सामाजिक कार्यकर्ते व गर्लगुंजी ग्रा. पं. सदस्य प्रसाद पाटील यांच्याकडून 10 हजाराची मदत…
पाच दिवसापूर्वी अतिशय सुंदर बैलजोडी वाहून शेतकऱ्याचे नुकसान झाले होते.. खानापूर: लोकहित न्यूज बैलजोडी… Read More
-
नारायण बरमणी बेळगांवचे नवे डीसीपी…
रोहन जगदीश यांची गदग जिल्हा पोलिसप्रमुखपदी बढती.. बेळगांव: लोकहित न्यूज.. राज्यात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या… Read More
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement













