खानापूर
-
मलप्रभेला पाणी वाढल्याने तिसऱ्यांदा उभारलेले कुसमळीचे पर्यायी पुल गेले वाहून.. आता नवीन पुलाशिवाय पर्यायच नाही…
नवीन पुलाच्या दोन्हीं बाजूच्या कामासाठी आणखी एक महिन्याचा आवश्यक.. आमदार साहेब जरा पाहणी करा… Read More
-
…खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातच हिंदू संस्कृतीचे जतन: भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत….
मंततूर्गा येथे नागेश महारुद्र मंदिराचे उद्धघाटन; आमदारांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती… खानापूर: लोकहित न्यूज आजच्या… Read More
-
.. अध्यक्षांच्या गावात सीसी रस्त्यांचा धूमधडाका.. नागरिकात समाधान…
कुसमळीत शाळेपासून ते बाबुराव देसाई यांच्या घरापर्यंतच्या पाच लाखाच्या सीसी रस्त्याचे उद्घघाटन… जांबोटी: लोकहित न्यूज..… Read More
-
पुस्तके जगण्याची कला शिकवितात; साहित्यिक दत्तात्रय लवटे
जांबोटी माध्यमिक विद्यालयाच्या ग्रंथालयाला IAHV यांच्याकडून पुस्तकांची देणगी प्रदान… जांबोटी: लोकहित न्यूज जीवन समृध्द… Read More
-
डीसीसी बँक मॅनेजरांविरोधात पोलिसात एफआयएर दाखल..
खात्यावर पैशे असतानाही डीडी देण्यास टाळटाळ केल्याप्रकरणी गांधीनगर कृषी पत्तीन संघाचे अध्यक्ष सुरेश दंडगल यांची… Read More
-
खानापुरात सर्वेअरचा ‘लोकायुक्त’ सर्वे…
जमिनीची पीटी सीट काढून देण्यासाठी 4500 लाच घेतांना लोकायुक्त पोलिसांच्या जाळ्यात, सहा महिन्यापूर्वी दोनदा कारवाई… Read More
-
ग्रामीण भागांत संस्कृतीचे जतन: खा. हेगडे
जांबोटी पश्चिम भागांतील चीखले, चापोलीसह लगतच्या गावांना आ.विठ्ठल हलगेकर यांच्या पुढाकाराने भेट… जांबोटी: लोकहित न्यूज..… Read More
-
निधन वार्ता… तोराळी येथील प्रतिष्ठीत पंच शिवाजी कामान्ना पाटील यांचे दुःखद निधन…
कॅप्टन रामचंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते मनोहर पाटील यांचे ते वडील होत.. तोराळी: लोकहित न्यूज … Read More
-
झुंजार नेतृत्व हरपले; भाजप नेते उदय भोसले यांचे अपघातात दुर्देवी निधन…
करंबळ : लोकहित न्यूज नेता कसा असावा याचे उदाहरण म्हणजे करंबळ ( ता. खानापूर)… Read More
-
पृथ्वीराज मोहोळचा लपेट डावावर सोनुकुमारला दाखविले अस्मान…
अवघ्या काहीं मिनिटातच झालेल्या कुस्तीने प्रेक्षकांचे पारणे फेडले.. खानापूर:: लोकहित क्रीडा न्यूज खानापूर तालुका… Read More
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement

Recent News