देश-विदेश
-
गावाच्या देवस्की, सार्वजनिक कामात अडवणारे ‘खाणार तीन वर्षे ‘झेल’ची हवा ‘ यासाठी नवीन सरकारी कायदा….
समाजकल्याण मंत्री डॉ.महादेवप्पा यांच्याकडुन विधेयक सादर; गावच्या सार्वजनिक ठिकाणीं ‘मीपणा ‘ करणारे जाणार तीन वर्षे… Read More
-
समर्थ न्यू इंग्लिश स्कूलचा आज ‘चामराजनगर ‘ स्पर्धेत दिमाखात होणार सहभाग….
राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेपर्यंत मजल बद्दल तालुक्यातून कौतुकाची थाप… बंगळूर: लोकहित न्यूज (क्रीडा प्रतिनिधी) खानापूर … Read More
-
रोहित 20 हजारी ; यशस्वीचे पहिले शतक यशस्वी… भारताचा द.आफ्रिकेवर मालिका विजय…
विराटचेही जलद अर्ध शतक; प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेने दिले होते 271 धावांचे आव्हान; भारतीय गोलंदाजी… Read More
-
बुधवारी जाणवली (कणकवली) येथे स्वयंभू श्री दत्त मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व गुरुवारी दत्त जयंती उत्सव…
हरवलेली मूर्ती पुन्हा परत मिळाली; मूर्तीचा अभिषेक, लघु रुद्राभिषेक, भजन अशा कार्यक्रमांचे आयोजन… कणकवली:… Read More
-
रो -कोंची कमाल – एकटा ‘सिक्सर किंग’ तर ‘दुसरा शतकवीर’अन् भारत विजयी..
भारताने 349 रणांचे आव्हान देताना 17 रणांनी द. आफ्रिकेवर मिळवला विजय… रांची: लोकहित न्यूज क्रीडा… Read More
-
राजकीय – डीकेसी, सिद्धरामय्या यांच्या ब्रेकफास्ट’ वरून राजकीय रणकंदन!
राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी यांच्यासह नेत्यांची बंद खोलीत चर्चा सूरू; काहीं वेळातच… Read More
-
रांचीत उद्या भारत – आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय क्रिकेट मालिकेत ‘रोहित, विराटची ‘एन्ट्री’
वर्षानंतर घरच्या दोघेही मैदानात उतरणार ; गील, अय्यर जायबंदी; केएल राहुलचे नेतृत्व…. रांची: क्रीडा प्रतिनिधी… Read More
-
बिहारमध्ये दहाव्यांदा ‘नितीराज ‘…
जनतेत नीतिशकुमार क्रेझ कायम; भाजपच्या दोन उपमुख्यमंत्र्यांनी घेतली गोपनीयतेची’ शपथ ‘ पाटणा: लोकहित न्यूज… Read More
-
बिहार शपथविधी- नितीशकुमार दहाव्यांदा घेणार उद्या मुख्यमंत्रीपदाची ‘शपथ’
भाजप 16 जेडीयूचे 15 मंत्र्यांचा उद्या (20 ) रोजी होणार प्राथमिक शपथविधी; पंतप्रधान नरेंद्र मोदी… Read More
-
अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर: मुलगी ईशा देओल..
काही माध्यमांनी त्यांच्या निधनाची दिली चुकीची माहिती… मुंबई: लोकहित न्यूज शोले फेम अभिनेते धर्मेंद्र… Read More
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement












