देश-विदेश
-
आयपीएल स्पॉट.. गुजरात, पंजाब, बंगळूर प्लेऑफ क्वालिफायमध्ये दाखल…
21 मे च्या मुंबई आणि दिल्ली यांच्या सामन्यानंतर चौथा संघ ठरेल… मुंबई: क्रीडा लोकहित न्यूज… Read More
-
….आनंदवार्ता! यंदा मोसमी (मान्सून) पाऊस दर वर्षीच्या वेळेआधी केरळमध्ये होणार दखल….
27 मे ला केरळमध्ये मान्सून पाऊस दाखल होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज: सद्या देशाच्या बहुतेक… Read More
-
जर्शी नं.45-18 निवृत्तीनंतर भारताची कसोटी …
चार दिवसांपूर्वी रोहित तर सोमवारी कोहलीचा कसोटी क्रिकेटला अलविदा.. नवी दिल्ली: लोकहित न्यूज भारतीय… Read More
-
पाक नरमले; पण, पहलगाम हल्यातील हल्लेखोरांचा शोध कुठपर्यंत?
अमेरिकेच्या मध्यस्तीने युद्ध थांबले;; सोमवारी होणार दोन्हीं देशांमध्ये चर्चा.. आज आयपीएल बाबत बीसीसीआयची बैठक.. नवीदिल्ली:… Read More
-
माऊली विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनिल चीगुळकर महात्मा फुले शिक्षकरत्न पुरस्कार..
पुणे येथील 31 व्या नवोदित साहित्य संमेलनात 9 मे ला आखिल भारतीय साहित्य परिषदेच्यावतीने या… Read More
-
भारताकडून दहशवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त.
ऑपरेशन सिंदूर मधून 9 ठिकाणीं हवाई हल्ले चढवत 75 दहशतवाद्यांचा खत्मा.. दिल्ली : लोकहित न्यूज… Read More
-
मा. आ. काँग्रेस एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांचा तेलंगणाच्या ‘भारत समिट’ मध्ये सहभाग…खानापूरसाठी गौरवाची बाब ….
तेलंगणा:लोकहित न्यूज. खानापूरच्या मा. आ. काँग्रेसच्या एआयसीसी सचिव डॉ . अंजली निंबाळकर यांनी आज (दि.… Read More
-
का रे दुरावा?.. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडेंच्या पुतळा अनावरणाला दीड वर्ष लोटले तरी मुहूर्त मिळेना !
राज्यात भाजप युतीचे सरकार, लातूर जिह्यात भाजपचे तीन आमदार.. तरीही लातूर जि.परिषदेसमोरील पुतळा झाकलेलाच.. … Read More
-
पंतप्रधान मोदींकडून मिळणार देशातील 32 लाख मुस्लिमांना भेटवस्तू
सौगात ए – मोदी योजना; बिहार, पश्चिम बंगालच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुस्लिमांना आपलेसे करण्याचा भाजपचा… Read More
-
दिल्लीत 15 वर्षांहून अधिक जुन्या वाहनांना मार्चनंतर पेट्रोल बंद…
दिल्लीत 15 वर्षांहून अधिक जुन्या वाहनांना मार्चनंतर पेट्रोल बंद… कर्नाटक- महाराष्ट्रसह इतर राज्यांमध्येही हा कायदा… Read More
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement

Recent News