Vilas Kavatankar
-
आमटेत 1 ते 2 एप्रिलला अवतरणार शिवसृष्टी
छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.. आमटे: लोकहित न्यूज आमटेत… Read More
-
कुसमळी पुलाचे काम दोन महीन्यात पूर्ण होणार का?
जांबोटी: लोकहित न्यूज बेळगांव आणि जांबोटी भागाला जोडणारे महत्वाचा पुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलप्रभा नदीवरील… Read More
-
माणशी 15 किलो तांदूळ न दिल्यास संपर्क साधावा: कुलकर्णी. चापगांव येथील रेशन दुकानाला भेट देताच ; सामान्य जनतेची लूट होत असल्याचे आले निदर्शनांस ..
माणशी 15 किलो तांदूळ न दिल्यास संपर्क साधावा: कुलकर्णी. चापगांव येथील रेशन दुकानाला भेट देताच… Read More
-
तालुक्यांत तीन शाळांच्या दुरुस्तीसाठी 9 लाखाचा निधी मंजूर
आमदार विठ्ठल हलगेकर यांची लोकहित न्यूजला माहिती खानापूर: लोकहित न्यूज जिल्हा खनिज प्रतिष्ठानतर्फे खानापूर… Read More
-
वंदे मातरम् भारत रेल्वे धारवाडहून बेळगांवला लवकरात लवकर जोडा …
विधान परिषद सदस्य इरांणा कडाडी, खा. जगदीश शेट्टर केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे मागणी.. नवीदिल्ली: लोकहित न्यूज… Read More
-
विद्यार्थ्यांनो धाडसाने परीक्षेला सामोरे जा: झेडपी सीईओ राहुल शिंदे
परीक्षा शांततेत पार पडणार; कुशाग्र बुद्धीने पेपर सोडवा.. बेळगांव: लोकहित न्यूज उद्यापासून राज्यात (एसएसएलसी)… Read More
-
सरकारकडून आशा कार्यकर्त्यांची दिशाभूल का?
मुख्यमंत्र्यांकडून दहा हजारची घोषणा; मात्र, प्रत्यक्षात बजेटमध्ये एक हजारची तरतूद, चन्नम्मा सर्कलमध्ये आशा कार्यकर्त्यांचे आंदोलन..… Read More
-
कृत्रिम श्वासोच्छ्वास (CPR) प्रथमोपचारने मिळाले युवकाला जीवदान…
खानापूर :लोकहित न्यूज प्रथमोपचाराने कोणत्याही रुग्णांचे प्राण वाचवले जावू शकतात हे नुकत्याच खानापूरात घडलेल्या घटनेने… Read More
-
बुधवारी शहापूर येथे फुलांची रंगपंचमी
बेळगांव:लोकहित न्यूज बुधवार दिनांक 19 मार्च 2025 रोजी शहापूर येथे प्रति वर्षाप्रमाणे… Read More
-
आताच पुढचे ध्येय निश्चित करा: अनिता कणबर्गी
ओलमणी शाहू हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा,पारितोषिक वितरण ओलमणी: लोकहित न्यूज विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील दहावी ही पहिली… Read More
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement












