Vilas Kavatankar
-
वंदे मातरम् भारत रेल्वे धारवाडहून बेळगांवला लवकरात लवकर जोडा …
विधान परिषद सदस्य इरांणा कडाडी, खा. जगदीश शेट्टर केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे मागणी.. नवीदिल्ली: लोकहित न्यूज… Read More
-
विद्यार्थ्यांनो धाडसाने परीक्षेला सामोरे जा: झेडपी सीईओ राहुल शिंदे
परीक्षा शांततेत पार पडणार; कुशाग्र बुद्धीने पेपर सोडवा.. बेळगांव: लोकहित न्यूज उद्यापासून राज्यात (एसएसएलसी)… Read More
-
सरकारकडून आशा कार्यकर्त्यांची दिशाभूल का?
मुख्यमंत्र्यांकडून दहा हजारची घोषणा; मात्र, प्रत्यक्षात बजेटमध्ये एक हजारची तरतूद, चन्नम्मा सर्कलमध्ये आशा कार्यकर्त्यांचे आंदोलन..… Read More
-
कृत्रिम श्वासोच्छ्वास (CPR) प्रथमोपचारने मिळाले युवकाला जीवदान…
खानापूर :लोकहित न्यूज प्रथमोपचाराने कोणत्याही रुग्णांचे प्राण वाचवले जावू शकतात हे नुकत्याच खानापूरात घडलेल्या घटनेने… Read More
-
बुधवारी शहापूर येथे फुलांची रंगपंचमी
बेळगांव:लोकहित न्यूज बुधवार दिनांक 19 मार्च 2025 रोजी शहापूर येथे प्रति वर्षाप्रमाणे… Read More
-
आताच पुढचे ध्येय निश्चित करा: अनिता कणबर्गी
ओलमणी शाहू हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा,पारितोषिक वितरण ओलमणी: लोकहित न्यूज विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील दहावी ही पहिली… Read More
-
तालुक्याचे आधारस्तंभ मा. आ. अरविंद पाटील..
वाढदिवसानिमित्त तालुक्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव.. खानापूर : लोकहित न्यूज तालुक्याचा कोणत्याही कोपऱ्यात, गावात चांगली -वाईट… Read More
-
मार्चच्या रेशन कोट्यात 15 किलो तांदूळ द्या
पंचहमी योजना अध्यक्ष -सदस्यांची दुकानदारांना सूचना.. खानापूर: लोकहित न्यूज फेब्रुवारी महिन्यातील 5 किलो तर चालू… Read More
-
राज्य सरकारचा अर्थसंकल्प हिंदू विरोधी!
भाजपचा आरोप; काँग्रेस सरकारच्या विरोधात बेळगावसह राज्यभर भाजपचे आंदोलन.. बंगळूर: लोकहित न्यूज (विशेष प्रतिनिधी)… Read More
-
होळी आली रे…रंगाची तयारी करा.. होळीनिमित्त आजपासून सर्वत्र धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
खानापूर च्या ग्रामीण भागात सात दिवस चालतात लोकोत्सव… खानापूर: लोकहित न्यूज आजपासून होळी पौर्णिमा उत्सवाला… Read More
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement













