Vilas Kavatankar
-
अवजड ट्रक आडवा; खानापूर – जांबोटी रस्ता चार तास ब्लॉक…
कुसमळी पुल, अनमोड मार्गाची संपूर्ण वाहतूक वळविल्याने खानापूर रस्त्याला धोका.. या रस्त्याला कोणी वाली आहे… Read More
-
-डीसीसी बँक राजकारण – हट्टीहोळींच्या संपर्कात 30 सोसायट्या ? अरविंद पाटील, राजू सिध्दांनी यांचीही तयारी जोरात…
विद्यमान संचालक अरविंद पाटील, राजू सिदानी यांचाही प्रचार जोरात; आ. विठ्ठल हलगेकर, माजी आ. डॉ.… Read More
-
बैलुर रस्त्यावर मालवाहू ट्रक पलटी: आता तरी सरकारला जाग येणार का? …
आमदार साहेब कसं हे ? आणखी बळी हवेत का? रस्त्याच्या दुर्दशेची साधी पाहणीही नाहीं.. बैलूर:… Read More
-
निधन वार्ता सौ.चंद्रकला कुश (पांडूरंग) कवठणकर यांचे निधन..
मनमिळावू व्यक्तीमत्व; गावात हळहळ,आज (दि.6) रोजी सकाळी 10 वा. देवाचीहट्टी येथे होणार अत्यंसंस्कर.. देवाचीहट्टी: लोकहित… Read More
-
….एकत्र आलोय,एकत्र राहण्यासाठी: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे…
राज ठाकरे – उद्धव ठाकरे यांच्या एकत्र मेळाव्यातून विरोधकांना सूचक टोला .. मुंबई ( वरळी,… Read More
-
कणकुंबीतील गावठाण घोटाळ्याला न्यायालयाचा ब्रेक….
वाडेकर कुटुंबीयांतील 29 जणांच्या नावावर असलेल्या आठ एक्करपैकी चार एक्कर एकट्यानेच हडप करून विकण्याचा प्रयत्न,… Read More
-
….जेंव्हा प्राध्यापक संकटमोचक बनतात….
माणीकवाडी विद्युत खांबावर पडलेले झाड वेळीच हटविल्याने अनर्थ टळला; प्रा. शंकर गावडा व त्यांच्या सहकाऱ्यांनी… Read More
-
कौलापुरवाड्याजवळ होवू घातलेला हॅचरी प्रकल्प बंद करण्याच्या आदेश द्या…
भैरु पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांचे महसूल मंत्र्यांना निवेदन… जांबोटी: लोकहित न्यूज बैलूर ग्राम पंचायत… Read More
-
देवाचीहट्टी शाळेला क्वालिटी फार्म कंपनीकडून संगणक व डिजिटल फलक भेट..
पालकातून समाधान; पहिलीपासून विद्यार्थ्यांना मिळणार कॉम्प्युटरचे धडे… देवाचीहट्टी: लोकहित न्यूज क्वालिटी पोल्ट्री फार्म कंपनीकडून… Read More
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement













