Vilas Kavatankar
-
देवलत्ती शाळेची पीएम श्री मध्ये निवड …
राज्य सचिवांकडून यादी जाहीर; आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याकडून केंद्र सरकारचे आभार… बंगळूर /खानापूर: लोकहित… Read More
-
मराठी पुस्तकात चुका का? ; तालुक्यातील शिक्षकांना बाहेर सोडू नका!
गर्लगुंजी प्रसाद पाटील, निट्टूर एसडीएमसी कमिटीचे बीईओंना निवेदन.. खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर) !शैक्षणिक… Read More
-
अदिती नाडगौडा राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेसाठी राज्य प्रतिनिधी; बीईओ व अधिकाऱ्यांकडून सत्कार, अभिनंदन!
तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव; 19 वर्षाखालील ज्युनियर राज्य नेटबॉल स्पर्धेचे करणार नेतृत्व…. खानापूर : लोकहित… Read More
-
गणेबैल टोल नाक्यावरील भूमिपुत्रांवर अन्याय का?
आमदार, खासदारांनी तात्काळ पाठपुरावा करण्याची गरज; टोल कंपनीकडून दमदाटी… खानापूर : लोकहित न्यूज (… Read More
-
नारीशक्ती म्हणजेच तालुक्याचा आवाज; सूर्यकांत कुलकर्णी
खानापुरात पंचहमी योजनेच्यावतीने शिवस्मारकामध्ये महिलादिन; अधिकारी ,मान्यवरांची उपस्थिती… खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर ) … Read More
-
तिसऱ्यांदा भारत ठरला टी- 20 वर्ल्डकप चॅम्पियन….
तिसऱ्यांदा संजू सॅमसन ठरला विजयाचा शिलेदार; बुमराहचे मॅच विनिंग विकेट…. अहमदाबाद: लोकहित न्यूज (विलास कवठणकर!क्रीडा)… Read More
-
संजय कुबल ‘जिल्ह्यात’; कार्यकर्ते ‘उत्साहात’!
जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष म्हणून कुबल यांची ‘वर्णी’; तालुक्यात पक्ष बळकटीचे मिळते आहे ‘फळ’…. खानापूर:… Read More
-
अखेर देवाचीहट्टीकरांचे ‘स्वप्न साकार’; अंगणवाडी बालकांना ‘मिळाली’ स्वतःची ‘इमारत’….
अंगणवाडी इमारत झाली पूर्ण; नुकताच स्लॅब भरणीचा कार्यक्रम थाटात पडला पार….. देवाचीहट्टी: लोकहित न्यूज (विलास… Read More
-
सरकारी कार्यालयाला कोणी? कस लॉक घालू शकते???: शंकर सडेकर यांचा प्रश्न…
मी यादी मागण्यासाठी आज कार्यालयाकडे गेलो असता, दोन लॉक होते;; ते कोणी आणि का? लावले,… Read More
-
जांबोटी कृषी पत्तीन कार्यालयाला कोणी ‘लॉक’ घातले कळेना….??
कामगारांसह सर्वजण अचंबित; उद्या प्रशासक आल्यानंतर खोलणार लॉक… जांबोटी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर) आधीच… Read More
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement












