Vilas Kavatankar
-
एक थेंब उत्तम ‘बाल’ आरोग्यासाठी: आ. विठ्ठल हलगेकर
तालुक्यात पल्स पोलिओ लसीकरण उद्दिष्ट पूर्ततेकडे ; पाच वर्षांखालील बालकांना करण्यात आले लसीकरण… माणिकवाडी: लोकहित… Read More
-
ओलमणीत उद्या( बुधवार) क्रिकेट लीगचे ‘चौथे पर्व ‘
माजी आ. अरविंद पाटील पुरस्कृत स्पर्धा; 1लाख 1रु पहिले,70 हजार 1 रू द्वितीय बक्षिस, 12… Read More
-
जांबोटी भागाची आयपीएल म्हणजेच ‘ओलमणी क्रिकेट लीग ‘
उद्यापासून (बुधवार -17) पासून दिमाखात होणार लीगला सुरवात; एकूण 12 संघांचा सहभाग… ओलमणी: लोकहित न्यूज… Read More
-
डॉ. अंजली निंबाळकर यांच्या ‘डॉक्टरी ‘ माणुसकीचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक…
विमान प्रवासात दिल्लीला जाणारी परदेशी युवती पडली होती बेशुद्ध; अशावेळी आपला वैद्यकीय अनुभव वापरत डॉक्टर… Read More
-
मुख्यमंत्री ‘पदा’साठी मात्र, पुन्हा ‘राजद्वंद ‘ जनतेच्या विकासाचे काय?…
‘नटी कोळी’ अर्थात नाष्टा गावठी कोंबडीचे जेवणनंतर होता ब्रेक ;; पुन्हा मुख्यमंत्री सिद्धू आणि उपमुख्यमंत्री… Read More
-
विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या शिक्षकाची विद्यार्थीनी- गावकऱ्यांकडून ‘चांगलीच धुलाई’
बेळगुंदी येथील मुलींच्या माध्यमिक विद्यालयातील घटना; पोलीस गुन्हा नोंद करण्यास दबाव? गावपातळीवर न्याय्य मिटवण्याचा प्रयत्न..… Read More
-
गावाच्या देवस्की, सार्वजनिक कामात अडवणारे ‘खाणार तीन वर्षे ‘झेल’ची हवा ‘ यासाठी नवीन सरकारी कायदा….
समाजकल्याण मंत्री डॉ.महादेवप्पा यांच्याकडुन विधेयक सादर; गावच्या सार्वजनिक ठिकाणीं ‘मीपणा ‘ करणारे जाणार तीन वर्षे… Read More
-
खानापुरचे ‘युवा आयकॉन’ श्री. प्रसाद पाटील साहेब वाढदिवस विशेष…
सामाजिक कार्यात वाहून घेणारे नेतृत्व…. मुळचे गर्लगुंजी ( ता. खानापूर) येथील रहिवाशी गर्लगुंजी ग्राम… Read More
-
समर्थ न्यू इंग्लिश स्कूलचा आज ‘चामराजनगर ‘ स्पर्धेत दिमाखात होणार सहभाग….
राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेपर्यंत मजल बद्दल तालुक्यातून कौतुकाची थाप… बंगळूर: लोकहित न्यूज (क्रीडा प्रतिनिधी) खानापूर … Read More
-
जांबोटीत सोमवारी भव्य राम मंदिराचे भूमिपूजन….
आमदार, माजी आमदारांसह -जिल्हा तालुक्यातील मान्यवर राहणार उपस्थित… जांबोटी: लोकहित न्यूज ( विलास कवठणकर) … Read More
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement












