Vilas Kavatankar
-
कणकुंबीतील गावठाण घोटाळ्याला न्यायालयाचा ब्रेक….
वाडेकर कुटुंबीयांतील 29 जणांच्या नावावर असलेल्या आठ एक्करपैकी चार एक्कर एकट्यानेच हडप करून विकण्याचा प्रयत्न,… Read More
-
….जेंव्हा प्राध्यापक संकटमोचक बनतात….
माणीकवाडी विद्युत खांबावर पडलेले झाड वेळीच हटविल्याने अनर्थ टळला; प्रा. शंकर गावडा व त्यांच्या सहकाऱ्यांनी… Read More
-
कौलापुरवाड्याजवळ होवू घातलेला हॅचरी प्रकल्प बंद करण्याच्या आदेश द्या…
भैरु पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांचे महसूल मंत्र्यांना निवेदन… जांबोटी: लोकहित न्यूज बैलूर ग्राम पंचायत… Read More
-
देवाचीहट्टी शाळेला क्वालिटी फार्म कंपनीकडून संगणक व डिजिटल फलक भेट..
पालकातून समाधान; पहिलीपासून विद्यार्थ्यांना मिळणार कॉम्प्युटरचे धडे… देवाचीहट्टी: लोकहित न्यूज क्वालिटी पोल्ट्री फार्म कंपनीकडून… Read More
-
रविंद्र चव्हाण महाराष्ट्र भाजपचे 12 वे प्रदेशाध्यक्ष
..जिल्हा भाजप युवा मोर्चा अध्यक्ष, मंत्री ते प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत मजल… मुंबई: लोकहित न्यूज देशात मोठ्या… Read More
-
-डॉक्टरदिन विशेष- – …रुग्ण आणि डॉक्टरांचे नाते घट्ट राहिले पाहिजे: डॉ. नाडगौडा..
आज रुग्ण ऑनलाईनच्या मायजाळात भरकटत चाललेत… खानापूर: लोकहित न्यूज.. डॉक्टर अर्थात वैद्य हे… Read More
-
आमटे पीकेपीएस कायमच माझ्या पाठीशी: चेअरमन कसर्लेकर
आमच्यात फोडा फोडीचे राजकारण करु नये; ते विरोधकांना जमनारच नाहीं… जांबोटी: लोकहित न्यूज बुडलेल्या… Read More
-
गर्लगुंजी गावामध्ये नेम्मदी केंद्र सुरू करा..
सामाजिक कार्यकर्ते प्रसाद पाटील यांचे महसूलमंत्र्यांना निवेदन.. जांबोटी: लोकहित न्यूज गर्लगुंजी हे खानापूर तालुक्यातील… Read More
-
महसूल मंत्री कृष्णभैरेगावडा यांच्याकडून कुसमळी पुलाची पाहणी
जांबोटी: लोकहित न्यूज जिल्ह्याचा चर्चेचा विषय राहिलेल्या चोर्ला मार्गावरील मलप्रभा नदीवर बांधण्यात येत असलेल्या… Read More
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement













